स्थानिक बातम्या
-

भुयारी गटार योजनेच्या नव्या प्रस्तावावर तासभर खल
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम हॉलमध्ये नगराध्यक्ष उमेश सकपाळ…
Read More » -

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 मे रोजी
रत्नागिरी, दि. 23 ):- जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. त्यानुसार माहे मे…
Read More » -

१३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर मातृत्त्व लादणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी, लाख रुपये दंड,चिपळूण विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी ठोठावली शिक्षा
चिपळूण तालुक्यातील एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याची धमकी देणारा आरोपी वैभव सुरेश पालशेतकर (वय –…
Read More » -

संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक प्रकार, परदेशी महिलेने केलं मतदान?
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द येथे उघडकीस आलेल्या परदेशी महिलेच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, बनावट कागदपत्रांच्या जोरावर भारतात वास्तव्यास…
Read More » -

श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे कशेळीत आगमन
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठातर्फे आयोजित अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी दर्शन…
Read More » -

मुंबई–गोवा महामार्गावरील हातिवले येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग
राजापूर : मुंबई–गोवा महामार्गावरील हातिवले येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, येत्या २३ मेपासून टोल वसुली सुरू…
Read More » -

डिजिटल जनगणना 2027जिल्हा प्रशासना सुसज्जनागरिकांना स्वतःहून सहभागी होण्याची संधी1 ते 15 मे कालावधीत ‘सेल्फ इन्युमरेशन प्रक्रिया secensus.gov.in वर माहिती ऑनलाईन भरू शकता
रत्नागिरी, ):- भारताच्या आगामी डिजिटल जनगणना 2027 च्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रत्यक्ष कामकाजाला वेग आला…
Read More » -

१३ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून बांधकाम ठेकेदाराची निर्दोष मुक्तता
गुहागर : १३ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून बांधकाम ठेकेदाराची निर्दोष मुक्तता झाली असून हा निर्णय गुहागर न्यायालयाने नुकताच जाहीर केला. या…
Read More » -

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी: किसान क्रेडिट कार्ड योजनेची विशेष मोहीम; जिल्ह्याला २४ हजार ५७६ चे उद्दिष्ट
रत्नागिरी): जिल्ह्यातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘किसान क्रेडिट कार्ड’ (KCC) योजनेची…
Read More » -

आंबा पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासात विमा कंपनीस टोल फ्री 14447 वर किंवा कृषी विभागास तक्रार दाखल करावी
*रत्नागिरी, – फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे 25 कि.मी. प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकांचे नुकसान झाल्यास 72…
Read More »