- मेर्वीतील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
- “हम होंगे कामयाब ” उपक्रमातून विद्यार्थ्यांना यशाचा नवा मार्ग
- रामपूर येथे आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी शिबिर
- धीरेंद्र शास्त्री विरुद्ध श्याम मानव वाद पेटला; चमत्कार सिद्ध करा आणि ८० लाख मिळवा, नागपुरातून प्रतिआव्हान!
- युवतींच्या सक्षमीकरणासाठी रत्नागिरीत शौर्य प्रशिक्षण शिबिर
- ब्रेक फेल झाल्याने एसटीची ट्रकला धडक; कशेडी घाटात मोठा अपघात टळला!
- कोकण रेल्वे मार्गावर तेजस एक्स्प्रेस १७ मेपर्यंत दादर स्थानकापर्यंतच
- दापोली शहरातील वळणे येथे दोन लाखांचा गुटखा जप्त
- स्थानिक व्यवसायांना ऑनलाईन बाजारपेठेची संधी, अनबॉक्स युवर डिझायरचा पर्याय
- कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील नाजीण जुनामठ येथे कारच्या धडकेत दोघे तरुण जखमी
स्थानिक बातम्या
-
स्थानिक बातम्या

मेर्वीतील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त १ मे रोजीन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, ९ वाजता अभिषेक होईल. त्यानंतर ११ वाजता श्रीनिवास…
Read More » -

-

-

-

-

-

-

-

-

महाराष्ट्र
-
महाराष्ट्र

मोठी बातमी! बच्चू कडू धनुष्यबाण हाती घेणार
राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार…
Read More » -
महाराष्ट्र

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे नव्हे तर अंबादास दानवे उमेदवार; उद्या सकाळी दाखल करणार उमेदवारी अर्ज
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल, यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

भर उन्हाळ्यात राज्यावर वीज संकट ! तीन वीज निर्मिती संच बंद!
नागपूर : राज्यात वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी ३० हजार मेगावॅटच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्याचवेळी महानिर्मितीच्या कोराडी, चंद्रपूर आणि नाशिक येथील…
Read More » -
महाराष्ट्र

११ वी प्रवेशाचे नियम बदलले! आता ‘या’ तारखेपासून सुरू होणार ऑनलाईन प्रक्रिया; जाणून घ्या नवीन नियमावली!
11th Admission Policy : राज्यात २००९ पासून विविध विभागात अकरावीची प्रवेश प्रक्रिया टप्प्याटप्प्याने ऑनलाईन पद्धतीने सूरू झाली. मात्र या प्रक्रियेत…
Read More » -
महाराष्ट्र

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं, मुंबईत एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; त्या १२ तासांत काय घडलं? डॉक्टर काय सांगतात?
दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री येथील एका कुटुंबात बिर्याणीची पार्टी झाली. त्यानंतर कुटुंबाने…
Read More » -
महाराष्ट्र

‘या’ नागरिकांना आता ITR पासून मुक्ती! ‘फॉर्म १२५’ भरा आणि टेन्शन फ्री व्हा; नव्या प्राप्तिकर कायद्यातील मोठा बदल!
Income Tax Return : दरवर्षी प्राप्तीकर परतावा भरायचा म्हणजे धावपळ सुरू होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ही तारेवरची कसरत असते. मात्र,…
Read More » -
महाराष्ट्र

355 कार्यालयांमधील सरकारी नोकरदारांनाही ‘ई-केवायसी’चे बंधन; कागदी पगारबिले यापुढे बंद; GR मध्ये जेवढी पदे तेवढ्यांनाच पगार, वाचा…
मोठी बातमी : राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची पगारबिले यापुढे कोषागार कार्यालयाला पेपरलेस पद्धतीने पाठवावी लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात १९० कार्यालयांकडील कर्मचाऱ्यांची…
Read More » -
महाराष्ट्र

केईएम’चे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा विरोध !
KEM : किंग एडवर्ड स्मारक म्हणजेच केईएम रुग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्यास मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये…
Read More »
इतर
बाजार
पाहिजेत रत्नागिरी जिल्ह्यातील मारुती मंदिर येथील planet fashion आणि first cry ह्या ब्रांडेड कपड़े शोरूम साठी अनुभवी manager (पगार १६००० ते २५०००) आणि salesman, saleagirl ( पगार ८००० ते १२०००) त्वरित नेमणे आहेत.८३८००९४५६६९९७०८४१८३७

लांजा, जिल्हा_रत्नागिरी येथे आरसीसी घर विकणे आहे. एकूण जमीन 08:45 गुंठा. घराचे क्षेत्र एकूण 2000 . स्क्वेअर फिट. मुबलक पाणी ,रोड टच.13 नारळी झाडे.दोन काजूची झाडे.दोन फणसाची झाडे. चिकू,पेरू. केळी…संपर्क :📲8975324935व्हॉट्सॲप : 9420908015.

कोकणात जमिनीत गुंतवणूक करणाऱ्यांना सुवर्णसंधी






