- “एका सेल्फीने जिंकली हजारो मने; पालकमंत्री उदय सामंत यांच्या आपुलकीचा हृदयस्पर्शी अनुभव!”
- रघुवीर घाटातील एसटी सेवा बंद; २१ गावांचा दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर
- जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ; खेड शहर पुराच्या उंबरठ्यावर, महामार्गावरील एक लेन बंद
- लांजा तालुका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर *
- दापोलीत नोकरीच्या आमिषाने तरुणीला १० लाखांचा गंडा; सायबर भामट्याकडून फसवणूक
- कोकणातून भविष्यात शास्त्रज्ञ घडतील; विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे : पालकमंत्री उदय सामंत
- राज्यस्तरीय ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
- गुहागर विकास आराखड्यावर शहरवासियांच्या ४११ हरकती
- गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग दोन टप्यात घ्या, कोकण विकास समितीचे निवेदन
- अहवाल नको, प्रत्यक्ष काम करा, पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ
स्थानिक बातम्या
-
स्थानिक बातम्या

“एका सेल्फीने जिंकली हजारो मने; पालकमंत्री उदय सामंत यांच्या आपुलकीचा हृदयस्पर्शी अनुभव!”
राजकारणात मंत्री अनेक असतात, पण माणुसकी जपणारे नेते फार कमी असतात. आज रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात असाच एक प्रसंग घडला. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केवळ विद्यार्थ्यांचा सन्मान केला नाही, तर त्यांच्या मनातील…
Read More » -

-

-

-

-

-

-

-

-

महाराष्ट्र
-
महाराष्ट्र

गांधीवादी चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
जेष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, ‘युवक क्रांती दला’चे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आज…
Read More » -
महाराष्ट्र

“20 दिवस बघ्याची भूमिका घेतली, आता आवाक्याबाहेर गेल्याचं लक्षात येताच.”, शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा!
Sonam Wangchuk : नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता…
Read More » -
महाराष्ट्र

”समाजाच्या चांगल्यासाठी.” तुकाराम मुंढे पुण्यातील कार्यक्रमात काय म्हणाले ?
पुणे : ‘आपल्या वागण्यात, आचरणात नैतिकता नसेल, तर आपण आतून पोकळ असतो. आतून पोकळ होऊ नका. समाजाला पुढे न्यायचे असेल,…
Read More » -
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या गृह शहरातील रस्ते पादचाऱ्यांसाठी जीवघेणे; साडेचार वर्षांत ३७३ जणांचा बळी!
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपूरातील रस्ते पादचाऱ्यांसाठी किती असुरक्षित झाले आहेत, याचे धक्कादायक वास्तव माहिती…
Read More » -
महाराष्ट्र

मुंबईत भीषण स्फोट; चेंबूरमध्ये केमिकल टँकरचा स्फोट, दोघे गंभीर जखमी
मुंबईतील चेंबूर परिसरात शुक्रवारी केमिकल टँकरचा भीषण स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून…
Read More » -
महाराष्ट्र

एसटी प्रवाशांवर भाडेवाढीचा बॉम्ब; 17 जुलैच्या मध्यरात्रीपासून 13.56 टक्के तिकीट वाढ
राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. अखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे…
Read More » -
महाराष्ट्र

नीट’चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश
पेपरफुटीमुळे पुन्हा घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री लागला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला.३…
Read More » -
महाराष्ट्र

युद्धाने हिरावला पुण्याचा तरुण! होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात हेरंब करमरकर यांचा करुण अंत
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची झळ भारतालाही बसत आहे. युद्धामुळे इंधनाच्या दरात वाढ झाली होती. आता या संघर्षात…
Read More »
इतर
बाजार
पाहिजेत रत्नागिरी जिल्ह्यातील मारुती मंदिर येथील planet fashion आणि first cry ह्या ब्रांडेड कपड़े शोरूम साठी अनुभवी manager (पगार १६००० ते २५०००) आणि salesman, saleagirl ( पगार ८००० ते १२०००) त्वरित नेमणे आहेत.८३८००९४५६६९९७०८४१८३७

लांजा, जिल्हा_रत्नागिरी येथे आरसीसी घर विकणे आहे. एकूण जमीन 08:45 गुंठा. घराचे क्षेत्र एकूण 2000 . स्क्वेअर फिट. मुबलक पाणी ,रोड टच.13 नारळी झाडे.दोन काजूची झाडे.दोन फणसाची झाडे. चिकू,पेरू. केळी…संपर्क :📲8975324935व्हॉट्सॲप : 9420908015.

कोकणात जमिनीत गुंतवणूक करणाऱ्यांना सुवर्णसंधी






