स्थानिक बातम्या
-

“अर्धवट रस्ता… आणि पूर्ण टोल? हा कोणता न्याय!”
मुंबई-गोवा महामार्ग… कोकणच्या विकासाची जीवनरेखा म्हणून ज्या रस्त्याकडे पाहिलं गेलं, तोच आज नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेतोय. वर्षानुवर्षे रखडलेलं काम, अर्धवट…
Read More » -

खेड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; आंबा पिकाला फटका
खेड : – तालुक्यात गुरुवारी २३ एप्रिल दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. खेड…
Read More » -

रत्नागिरीत २६ एप्रिलला रंगणार सुश्राव्य ‘शाम-ए-गझल’ मैफिल; गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरीही रंगणार
रत्नागिरी:कला क्षेत्रातील प्रसिद्ध ‘आर्ट सर्कल फाउंडेशन’च्या वतीने कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘शाम-ए-गझल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवारी, २६…
Read More » -

कोकण रेल्वेचा प्रवाशांना दिलासा; चिपळूण–दिवा विशेष मेमू गाडी जाहीर
उन्हाळी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी १ मे ते ७ जूनदरम्यान त्रिसाप्ताहिक सेवा; कोकणातील अनेक स्थानकांवर थांबे उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी…
Read More » -

विक्रमी मतदान! पश्चिम बंगालमध्ये ९१.७८, तर तमिळनाडूमध्ये ८४.६९ टक्के मतदान!!
मतदारयाद्यांच्या ‘विशेष सखोल फेरतपासणी’ (एसआयआर) मोहिमेंतर्गत मोठ्या संख्येने नावे वगळल्याच्या तक्रारींनंतर घेण्यात आलेल्या पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत गुरुवारी…
Read More » -

महिला सक्षमीकरण विशेष लेख/वृत्तगाव ते दिल्ली: प्रज्ञा पवार यांची शेती आणि उद्योगातील ‘उत्तुंग’ भरारी !
कोकणच्या लाल मातीत जिद्द पेरली की यशाचं सोनं उगवतं, याचा प्रत्यय लांजा तालुक्यातील मठ असोडे येथील प्रज्ञा प्रकाश पवार यांच्या…
Read More » -

राज्यात पीएनजी जोडणीचा विस्तार ; शहर गॅस वितरकाकडे अर्ज करावाजिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांचे आवाहन
*रत्नागिरी, : राज्यात पीएनजी जोडणीचा विस्तार करण्यासाठी जेथे पीएनजी पाईपलाईन पोहचलेली आहे, तेथील ग्राहकांनी नवीन पीएनजी जोडणीसाठी शहर गॅस वितरकाकडे…
Read More » -

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात राजापुरातील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे गंभीर जखमी
राजापुरातील जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर वरचीपेठ येथे शासकीय विश्रामगृहाच्या जवळील अवघड वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात राजापुरातील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत…
Read More » -

जिल्हास्तरीय संरक्षण समितीची बैठक 27 एप्रिल रोजी
रत्नागिरी, दि. 22 ):- माजी सैनिकांच्या कुटूंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 27 एप्रिल…
Read More » -

पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळला
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आला. यापूर्वी आंबेरकर…
Read More »