स्थानिक बातम्या
-

आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान ‘सागर महोत्सव
आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान ‘सागर महोत्सव – SEAVERSE’ या समुद्र, पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनविषयक…
Read More » -

उद्योजक सचिन पाकळे यांच्या उत्पादन युनिटवर ईडीची धाडखेडमध्ये खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक सचिन पाकळे यांच्या उत्पादन युनिटवर गुरुवारी सकाळी ईडीच्या पथकाने टाकलेल्या अचानक धाडीनंतर खेड परिसरात मोठी खळबळ…
Read More » -

संगमेश्वर तालुक्यातील करजुवे परिसरामध्ये अवैध वाळू उपसा, तिघांवर गुन्हा दाखल
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे परिसरामध्ये कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असलेल्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या…
Read More » -

धामणदेवी ग्रा. पं. मध्ये गैरव्यवहार झाल्याचा ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर यांचा आरोप
खेड तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायतीत वस्तू खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर यांनी केला आहे. ग्रामस्थांनी रितसर गटविकास अधिकार्यांकडे…
Read More » -

दापोली तालुक्यातील लाडघर किनार्यावर वाळू शिल्प बनविण्याचे प्रशिक्षण
दापोली तालुक्यातील लाडघर येथे सोमवारी वाळू शिल्प बनवण्याच्या प्रशिक्षणासह वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. लाडघर समुद्रकिनार्याला मिळालेल्या ब्ल्यू फ्लॅग नामांकनाच्या पार्श्वभूमीवर…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला, आंबा बागायतदारांच्यात उत्साह
काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवत असताना, मागील दोन दिवसांपासून रत्नागिरीसह परिसरात पुन्हा एकदा थंडीने जोर पकडला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पंधरवड्यानंतर…
Read More » -

कै. डॉ. मधुकर लुकतुके यांना कै. कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार जाहीर
कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान, कोळथरे यांच्या वतीने देण्यात येणारा कै. कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार यावर्षी दाभोळ येथील गरिबांचे डॉक्टर…
Read More » -

संगमेश्वर-रत्नागिरी एस. टी अचानक बंद केल्याने विद्यार्थ्यांच्यात संताप
संगमेश्वर येथे रत्नागिरीकडे जाणारी सकाळची सहा वाजताची एस्.टी बस गेल्या सहा-सात दिवसांपासून कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद करण्यात आल्याने विद्यार्थी…
Read More » -

आंदोलन करणार्या ८०० शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार
शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयाविरोधात तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी शाळा बंद ठेवून सामूहिक रजा आंदोलन केले.…
Read More » -

हापूसला ३०० वर्षांचा वारसा, त्याच्या वाटेला कोणी जाऊ नये, शौकतभाई मुकादम
कोकणातील हापूस आंबा म्हणजे चव, सुवास आणि परंपरेचा अनोखा संगम. जगभरातील खवय्यांच्या (विशेषतः अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील) पसंतीस उतरलेला आणि कोकणाचा…
Read More »