स्थानिक बातम्या
-

महिला सक्षमीकरण,पर्यावरण व सामाजिक उपक्रम याकरिता सौ.प्राजक्ता प्रवीण रूमडे यांची गिरिजात्मक फाउंडेशन ची स्थापना
रत्नागिरी: सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत सौ. प्राजक्ता प्रविण रूमडे यांनी ‘गिरिजात्मक फाउंडेशन’ या सेवाभावी धर्मादाय संस्थेची स्थापना करून समाजकार्यासाठी एक…
Read More » -

आरे – वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू एकाला वाचवण्यात यश
रत्नागिरीरत्नागिरीतील आरे वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला…
Read More » -

पत्रकार दिपक भागवत मारहाण प्रकरणी १५ जणांवर गुन्हा
चिपळूणमध्ये एका पत्रकाराला बुधवारी दुपारी १२ वाजता शहरातील बहादूरशेखनाका परिसरात बेदम मारहाण करीत त्याचे ओळखपत्र व अन्य साहित्याची चोरी. करण्याचा…
Read More » -

चालू आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा खनिकर्म’ला ९८ कोटी वसुलीचे उद्दिष्ट
रत्नागिरी जिल्हा खनिकर्म विभागाला चालू आर्थिक वर्षासाठी देण्यात आलेले ९८ कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे यंदा कठीण जाणार…
Read More » -

दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी खा. राणेंचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र
कोकणातील अर्थसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी ठोस मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार…
Read More » -

कोकणातील नुकसान झालेल्या आंबा, काजू बागायतदारांना हेक्टरी २२ हजारांची मदत
गेल्या काही दिवसांत झालेल्या अवेळी पाऊस आणि हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर…
Read More » -

मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये तीन दिवसांत हापूसच्या ८० हजार पेट्यांची आवक
मुंबई एपीएमसीत गेल्या गुरुवारी गुढीपाडव्याला कोकण हापूसच्या केवळ १० हजार पेट्यांची डेया आवक झाली होती. त्यानंतर कोकण हापूससह परराज्यातील हापूसच्या…
Read More » -

भीषण वणव्याच्या आगीने आंबा बागायतीची ४०० कलमे जळून खाक, वन खात्याचे वणव्याकडे दुर्लक्ष
चिपळूण शहरातील ओझरवाडी, शिवाजीनगर येथील डोंगर परिसरात लागलेल्या भीषण वणव्यामुळे बागायतदार गजानन बाळू रामाने यांच्या आंबा बागायतीचे मोठे नुकसान झाले…
Read More » -

बांबू पिकाला आता स्वतंत्र दर्जा देण्याचा शासनाचा विचार
निसर्गाच्या कचाट्यात सापडेले आंबा-काजू पिक त्यातच भातशेतीचे घटते उत्पन्न यातून कोकणातील शेती आणि उद्योगांना बळ देण्यासाठी बांबू या पिकाला आता…
Read More » -

महाराष्ट्रात इव्हेंट टुरिझमचा वाढता कल, पर्यटन आणि रोजगाराला मोठी चालना
महोत्सव, क्रीडा स्पर्धा आणि सास्कृतिक कार्यक्रमांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे महाराष्ट्रात ’इव्हेंट टुरिझम’चा मोठा बूम पाहायला मिळत असल्याचे एअरबीएनबीच्या ’अनलॉकिंग महाराष्ट्र इव्हेंट…
Read More »