स्थानिक बातम्या
-

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज व नूतनीकरण प्रक्रिया सुरू; १००% नोंदणीचे आवाहन
*रत्नागिरी, दि. १९ : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे नवीन अर्ज स्वीकारणे आणि…
Read More » -

पालकमंत्री उदय सामंत यांचा दणकारत्नागिरी नगर परिषदेतील ठेक्यांचे पुनर्मूल्यांकन;१९ कोटींच्या प्रस्तावित ठेक्यांची रक्कम सुमारे ९ कोटींवर
रत्नागिरी नगर परिषदेत प्रशासन काळात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला होता मात्र लोकप्रतिनिधी असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेत ठेक्याची रक्कम…
Read More » -

मालगुंड शिक्षण संस्थेचे दानशूर व्यक्तिमत्त्व कै.बाबाराम पर्शराम कदम जयंतीदिनी विद्यार्थी, शिक्षक सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या माजी खजिनदार व दानशूर व्यक्तिमत्व कै.बाबाराम पर्शराम कदम जयंतीदिनी इ.१२ गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालयात…
Read More » -

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची देणी रखडली
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागासाठी भाडेतत्त्वावर कार्यरत असलेल्या वाहनधारकांवर सध्या मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि इतर…
Read More » -

धरणसाठा तळाला; देवरूखकरांना एकदिवस आड पाणी पुरवठा
मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने देवरुख नगरपंचायतीने पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात…
Read More » -

मान्सूनने पाठ फिरवल्याने उगवलेली भात रोपे करपू लागली.
मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी मान्सूनने पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. हंगामाच्या सुरुवातीला…
Read More » -

कोयना धरणातील पाणीसाठा घटला, चिपळूणकरांवर पाणी कपातीचे संकट
चिपळूण शहरासाठी एक महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. शहराला खेर्डी माळेवाडी आणि गोवळकोट येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो.…
Read More » -

शिपोशी येथील ’त्या’ प्रकरणात युवकाला अटक
शिपोशी येथील एका युवतीशी संबंधित प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी शाहनवाज शबीर सारंग याला अटक करून लांजा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या…
Read More » -

आंबा बागायतदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवण्याची मागणी
हवामानातील बदलांचा फटका; ८० टक्के मोहर नष्ट झाल्याने बागायतदार आर्थिक संकटात रत्नागिरी : यंदाच्या हंगामात हवामानातील अनियमित बदलांमुळे आंबा उत्पादनाला…
Read More » -

चिपळूण शहरातील पाग कास्करआळी येथे सदनिकेतून दोन लाखाचे दागिने लांबवले
चिपळूण शहरातील पाग कास्करआळी येथील शाबिरा मंझिल या अपार्टमेंटमधील एका सदनिकेमधून २ लाख ८ हजार ९९७ रुपये किमतीचे दागिने लांबवल्याची…
Read More »