स्थानिक बातम्या
-

रस्ते, पाणी अडवणार्यांवर कारवाई होणार-पालकमंत्री उदय सामंत यांचे अधिकार्यांना निर्देश
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, अप्पर जिल्हाधिकारी…
Read More » -

हापूसला योग्य भाव मिळावा, तसेच आंब्यातील भेसळ थांबावी, अन्यथा रस्त्यावर ‘आंबा पार्टी’ करू : राजू शेट्टी
हापूस आंब्याच्या उत्पादनात यंदा जवळपास ७० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे, हापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सद्य:स्थितीत हापूसची चांगली…
Read More » -

दापोली तालुक्यात १७ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या…
दापोली तालुक्यातील मुगीज गोमलेवाडी येथे एका १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.…
Read More » -

दापोलीत चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा
दापोली : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दापोली तालुक्यातील मोजे ताडाचा कोंड…
Read More » -

ठाकरे शिवसेनेच्या वतीने एलईडी मासेमारी आणि डिझेल दरवाढी विरोधात शुक्रवारी शहरातून मोर्चा
एलईडी मासेमारी बंद झाली पाहिजे… एलईडी बोट धारकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो… मच्छीमारांना सवलतीच्या दराने डिझेल मिळायला…
Read More » -

रत्नागिरीतील कातळशिल्पांवर जागतिक दर्जाचा माहितीपट तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय
रत्नागिरी जिल्ह्यात विखुरलेली कातळशिल्पे हा महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचा एक अनमोल आणि विस्मयकारक ठेवा आहे.तंत्रज्ञानाच्या मदतीने जगासमोर मांडण्यासाठी राज्य सरकारने एक…
Read More » -

विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू
दापोली तालुक्यातील सोवेली चव्हाणवाडी येथे लक्ष्मी महादेव भानत (७०) हिचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी दुपारी १२…
Read More » -

अक्षरगंगा प्रज्ञाशोध परिक्षेत शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडीचे यश
रत्नागिरी तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी शाळेतील विद्यार्थी अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आले असून यात सिद्धी विनोद राणे इ.२री…
Read More » -

रत्नागिरी १८ एप्रिल रोजी शेतकरी सभेचे आयोजन
रत्नागिरी : बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी शेतकरी…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गाचे काम मे अखेर पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही!_____
अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि कोकणवासीयांसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी आणि दिलासादायक…
Read More »