स्थानिक बातम्या
-

पाणीसाठा तळाला गेल्याने कोयनेची वीजनिर्मिती पूर्णपणे बंद
संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कोयना धरणच आज अभूतपूर्व संकटात सापडले आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा तळाला गेल्याने पश्चिमेकडील जलविद्युत वीजनिर्मिती पूर्णपणे…
Read More » -

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक, हातखंब्यातील तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल.
लग्नाचे अमिष दाखवून महिलेशी शरीरसंबंध प्रस्थापित करुन तिची फसवणूक करणार्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित मधुसूदन…
Read More » -

चाकरमानी परतू लागले, मात्र परतीच्या प्रवासातही रखडपट्टी अन् रेटारेटीच
उन्हाळी सुट्टीचा हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. गावी आलेले कोकणवासिय परतीच्या प्रवासाला निघाल्याने सर्व रेल्वेस्थानके हाऊसफुल्ल झाले आहेत. रेल्वे पोलिसांसह…
Read More » -

नव्या दोन अणू प्रकल्पांची घोषणा मात्र २५० कोटी देवूनही जैतापूर अणुप्रकल्प जैसे थे
देशहितासाठी आम्ही जमिनी दिल्या, पण तो वीजप्रकल्प कुठे आहे? असा जळजळीत सवाल जैतापूर प्रकल्पग्रस्त आज विचारत आहेत. तब्बल ९९ टक्के…
Read More » -

ना. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून माळनाका येथील स्काय वॉकचे रूपांतर ’हँगिंग आर्ट गॅलरी’त होणार
रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि कला क्षेत्राला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा अभिनव उपक्रम लवकरच रत्नागिरीत साकारला जाणार आहे. पालकमंत्री…
Read More » -

दापोली तालुक्यातील मुरुड येथे ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू
दापोली तालुक्यातील मुरुड येथील तांबडीचा कोंड परिसरातील विराज मधुसूदन तुपे (४०) या तरुणाचा शनिवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. दापोली…
Read More » -

दुचाकी चोरांचा आता सरकारी कार्यालयाबाहेर वावर, रत्नागिरी शहरातील तहसीलदार कार्यालय परिसरातून दुचाकी लंपास
रत्नागिरी शहरातील तहसीलदार कार्यालय परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २५ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या…
Read More » -

संगमेश्वरात बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील मेघी गावकरवाडी येथे एका विहिरीमध्ये नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. तर तुरळ हरेकरवाडी परिसरात शिकारीसाठी लावलेल्या…
Read More » -

48 तास राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व सरी कोसळणार
48 तास राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पाऊस पडून गेल्यावर गारवा…
Read More » -

किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही
मुंबई, दि ३१ मे: सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात…
Read More »