स्थानिक बातम्या
-

कुणकेश्वर -गणपतीपुळे गाड़ी अचानक बंद -प्रवाश्याचे अतोनात हाल, पालकमंत्री उदयजी सामंत आमदार किरणजी सामंत आणि विभाग नियंत्रक रा. प. रत्नागिरी यांना निवेदने सादर
दिनांक 15जून पासून सिंधुदुर्ग मधील कुणकेश्वर ते थेट गणपतीपुळे पर्यंत चांगल्या भारमानात सुरु असलेली थेट गणपतीपुळे पर्यंतची एकमेव कुणकेश्वर -गणपतीपुळे…
Read More » -

चिपळूणमध्ये मुंबईतील तरुणाचा मृतदेह वाशिष्ठी नदीत आढळला
चिपळूण, दि. २५ : मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीत फरशी…
Read More » -

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक गोंधळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक गोंधळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. सरकारी आणि अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये…
Read More » -

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह स्थलांतरित करण्याचा प्रयत्न, दोषींवर कारवाई केली जाणार
समाजकल्याण विभागाच्या खेर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात विद्यार्थी नसल्याची खोटी माहिती देत प्रशासनाकडून हे वसतिगृह स्थलांतरीत…
Read More » -

विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालकांचे योगदान महत्त्वाचे : डॉ. ऋचा औरंगाबादकर
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करून आनंदाने अभ्यास करावा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक जण कोणत्यातरी क्षेत्रात हुशार असतो, ते…
Read More » -

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागातील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव (रत्नागिरी) येथे जिल्हास्तरीय शिक्षक…
Read More » -

भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राला सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा बहुमान
रत्नागिरी : कोकणच्या कृषी संशोधनासाठी अत्यंत अभिमानास्पद बाबम्हणजे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राला…
Read More » -

तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही; मंत्र्यांची मोठी ग्वाही, विभागाची अवस्था दयनीय असल्याची कबुली!
मुंबई : राज्यात बेकायदा गुटखा विक्री, अन्नपदार्थांमधील भेसळ, बोगस औषधांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केल्याने चर्चेत आलेला अन्न आणि औषध…
Read More » -

संविधान हत्या दिवसानिमित्त रत्नागिरीत भाजपतर्फे आज विशेष कार्यक्रम
रत्नागिरी : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय मानल्या जाणाऱ्या २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या स्मृती जागवण्यासाठी आणि…
Read More » -

आंबेनळी घाटात अपघातांना आळा घालण्यासाठी आधुनिक सुरक्षा उपाययोजना; अँटी-क्रॅश बॅरिअर्ससह सुरक्षाकामांना वेग
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी राज्य शासनाने व्यापक सुरक्षा उपाययोजना हाती घेतल्या आहेत. घाटातील धोकादायक…
Read More »