स्थानिक बातम्या
-

रत्नागिरीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ’जिल्हा तांत्रिक कक्ष’ स्थापन करण्यात येणार
ग्रामीण भागातील घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचवल्यानंतर आता त्या योजनांची देखभाल, शुद्धता आणि कार्यक्षम व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा…
Read More » -

विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे विषारी द्रव प्राशन करणार्या महिलेचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेनका युवराज चव्हाण (३२, रा.…
Read More » -

भ्रष्टाचार रोखण्यासाठी परिवहन विभागाने ८ नवीन स्वयंचलित वाहन चाचणी मार्गांना मंजुरी
राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी परिवहन विभागाने ८ नवीन स्वयंचलित वाहन चाचणी मार्गांना मंजुरी दिली आहे. यामध्ये कल्याण,…
Read More » -

गावातील इंचभर जमीनही गावाबाहेर विकू नका, कारण ही जमीनच भविष्यातील सर्वात मोठी संपत्ती-आदर्श सरपंच व पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार
राजापूर : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग, शिस्त आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. गावातील इंचभर जमीनही गावाबाहेर विकू नका,…
Read More » -

महिला आरक्षण विधेयक हे भाजपचे राजकीय षडयंत्र; विनायक राऊत यांचा घणाघात
रत्नागिरी : भाजपने आणलेले महिला आरक्षण विधेयक हे प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील यासाठी रचलेले…
Read More » -

उमेदच्या साथीने पुनसची भारतीय ब्रँडची भरारीउद्योजिका सदफ हुनेरकर यांची प्रेरणादायी यशोगाथा
*ग्रामीण भागातील महिला केवळ चूल आणि मूल यात न अडकता, योग्य अर्थसहाय्य आणि प्रशिक्षणाच्या जोरावर जागतिक बाजारपेठेत आपले अस्तित्व निर्माण…
Read More » -

जैतापूर खाडी पुलावर महावितरणकडून टाकण्यात आलेली ११ केव्ही विद्युत वाहिनी धोकादायक
जैतापूर-धाउलवल्ली गावांना जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील सुमारे ५०० मीटर लांबीच्या जैतापूर खाडी पुलावर महावितरणकडून टाकण्यात आलेली ११ केव्ही विद्युत वाहिनी धोकादायक…
Read More » -

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाकुंभवडे-सागवे परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पास तीव्र विरोध जनआंदोलनाचा इशारा.
रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभवडे, सागवे व नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पामुळे स्थानिक जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेना…
Read More » -

हातखंबा येथे चार वाहनांचा अपघात; एक गंभीर
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे आज (१९ एप्रिल) पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या…
Read More » -

मंडणगड तालुक्यात ५२ एकर जमिनीचा अपहार
मंडणगड : तालुक्यातील बामणघर येथे जमीन खरेदीच्या व्यवहारात व्यापाऱ्याची तब्बल ४१ लाख ११ हजार ६०० रुपये किंमतीची ५२ एकर जमीन…
Read More »