स्थानिक बातम्या
-

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात इंधन टँकरचा अपघात, १४ हजार लिटर ज्वलनशील साठा
मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी (ता. 21) सायंकाळी रायगड जिल्ह्यातील कोलेटी गावाजवळ इंधन वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला असून, हा टँकर…
Read More » -

चांदोर फाटा येथे दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील चांदोर फाटा येथे दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.…
Read More » -

चवदार तळे सौंदर्यीकरणासाठी ५५ कोटी ७९ लाखांचा निधी -ना. भरत गोगावले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून चवदारतळे सौंदर्यीकरणाच्या कामासाठी सामाजिक न्याय विभागाने ५५ कोटी ७९…
Read More » -

तीस दिवसांच्या लढ्याकडे प्रशासनाची पाठ का? –
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीविरोधातील कोकण नागरी संघर्ष समितीमार्फत सुरु असलेले आंदोलन दिवसेंदिवस…
Read More » -

कोकणात सुरू होतोय जलवाहतुकीचा नवा अध्याय; १ मार्चपासून सुरू होणार मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा
मुंबई : देशात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाला अनुसरून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली,…
Read More » -

रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा सोमवारी बंद राहणार
रत्नागिरी : नगरपालिका पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी (२३ फेब्रुवारी) संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार…
Read More » -

लांजा तालुक्यातील आरगावात आणि साखरपा परिसरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी;
सध्या थंडी गायब झाली असून मोठ्या प्रमाणावर उकाडा वाढला आहे हवामान खात्याने काही जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला होता रत्नागिरी जिल्ह्यात…
Read More » -

मुन्ना देसाईंवरील कारवाई थांबवा अन्यथा रास्तारोको -परशुराम कदम
जि.प. आणि पं.स. निवडणुकीनंतर हातखंबा गटातील कार्यकर्ते केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर होणार्या प्रतिबंधात्मक कारवाया या जाणुनबुजून केल्या जात असल्याचा…
Read More » -

शिवजयंतीनिमित्त सिंधुदुर्ग किल्ला येथे फिरण्यासाठी आलेल्या रत्नागिरीतील मुलीचा सिंधुदुर्ग किल्ल्यावर मृत्यू
शिवजयंतीनिमित्त सिंधुदुर्ग किल्ला येथे फिरण्यासाठी आलेल्या अस्मी मनोहर गोविलकर (रा. रत्नागिरी टिके-कांबळेवाडी) या दहा वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना…
Read More » -

रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्वाच्या असलेल्या शीळ धरण ते जॅकवेल पाईपलाईन पूर्ण
रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्वाच्या असलेल्या शीळ धरण ते जॅकवेल दरम्यान टाकण्यात येणार्या सुमारे ११०० मीटर लांबीच्या पाईपलाईनचे काम अखेर तीन…
Read More »