महाराष्ट्र
-

समृद्धी महामार्गांवर दर ५० किलोमिटरला विश्रांती मार्ग; अपघातांना बसणार आळा, महामार्ग पोलीस अधीक्षक म्हणतात,’ ब्लॅक स्पॉट्सचे.’
नागपूर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गावर तीन वर्षांमध्ये १७९ जणांचा अपघाती मृत्यू झाला. यापैकी गेल्यावर्षी २८ प्राणांतिक…
Read More » -

जेव्हा मुख्यमंत्री एका लहान विद्यार्थिनीचे ‘इंटरव्ह्यूअर’ बनतात…
रायगड जिल्हा परिषदेच्या ‘पीएमश्री शाळा वहाळ’ मधील तो वर्ग एरवीसारखाच होता, पण आजच्या दिवशी तिथे एक वेगळीच ऊर्जा आणि कमालीचा…
Read More » -

प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांचे उद्यापासून बेमुदत आंदोलन; राज्यभरातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता!
मुंबई :- राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या १६ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली…
Read More » -

ST प्रवासात सवलत मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून हे कार्ड अनिवार्य!
अखेर नाही नाही म्हणता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य केलं आहे.…
Read More » -

मोसमी पावसाची वाट खडतरच! राज्यात काही भागात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती!!____
मुंबई : राज्यातील हवामानात सध्या झपाट्याने बदल होत असून बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरण, काही भागात उष्णेतच्या लाटेसदृश्य स्थितीचा…
Read More » -

तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता औषधांकडे; डॉक्टरांसह मेडिकल चालकांना कडक निर्देश
अनेकदा डॉक्टर अमुक एका औषधांच्या दुकानांमधून औषध घ्या, असा आग्रह करतात. मात्र, रुग्णांना त्यांना हव्या असणाऱ्या कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून…
Read More » -

महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास रखडला, आता राज्यावर दुहेरी संकट, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा!
केरळमध्ये 4 जून रोजी दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सून 6 जून रोजीच आला. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर राज्यांमधीलही प्रगती वेळेवर होईल असा…
Read More » -

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त*बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १२ : अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सामाजिक उत्तरदायित्वातून (सीएसआर) बालरुग्णांसाठी कर्करोग निदान सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे ९४…
Read More » -

कोकण रेल्वेची मान्सून-2026 साठी सज्जता
मान्सूनमुळे कोकण प्रदेश निसर्गसौंदर्याने नटून जातो, परंतु त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासमोर मोठी आव्हानेही उभी राहतात.…
Read More » -

राज्यातील ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद, सरकारचा निर्णय!
🚫 राज्यातील सर्वच्या सर्व ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २० ते १०० कैद्यांची क्षमता…
Read More »