देश विदेश
-

इंधन संकटात सरकारचा मोठा निर्णय! आता पेट्रोलमध्ये 30% इथेनॉल मिसळण्याची तयारी; E20 नंतर भारताची नवीन भरारी
Ethanol-Blended Petrol Variants : जागतिक इंधन संकट आणि भारतात पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला…
Read More » -

Tata करणार लवकरच मोठा धमाका, पेट्रोल वापरायची गरजच नाही, आणतेय E100 वर धावणारी CAR!
Tata Motors : भारतात एकीकडे इंधन दरवाढ आता अटळ आहे. केंद्र सरकारने ३ रुपये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुद्धा…
Read More » -

दिल्ली-निझामुद्दीनकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला रविवारी पहाटे भीषण आग,प्रवाशांची धावपळ, दिल्ली-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत!
दिल्ली-निझामुद्दीनकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला रविवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. ही घटना…
Read More » -

आजपासून घरगणना मोहीम! अनेक गावांचा १०० टक्के ऑनलाईन नोंदणीचा वस्तुपाठ; सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी आघाडीवर.!
शहरी भागात ऑनलाईन स्वगणना करण्यात उदासीनता दिसून येत असताना राज्यातील अनेक गावांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने १०० टक्के नोंदणीचा आदर्श वस्तुपाठ…
Read More » -

सध्याचे दशक आपत्तींचे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडून चिंता; जग गरिबीच्या खाईत जाण्याचा इशारा!
”सध्या जग अनेक आव्हानांचा सामना करत आहे. आधी करोना, मग युद्धे आणि आता ऊर्जासंकट आल्याने हे दशक जगासाठी आपत्तींचे दशक…
Read More » -

चांदीवर तातडीने मोठे निर्बंध लागू, बाजारात खळबळ; परवानगीशिवाय 1 ग्रॅम चांदीही देशात येणार नाही!
केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर नवीन निर्बंध लागू करत मोठा निर्णय घेतला आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार चांदीच्या अनेक प्रकारांना आता फ्री आयात…
Read More » -

नीट फेरपरीक्षा २१ जूनला; पेपरफुटीप्रकरणी चूक झाल्याची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची कबुली!
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट-यूजी’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र आता २१ जून रोजी फेरपरीक्षा घेणार असल्याची…
Read More » -

आतापर्यंत चारधाम यात्रेत 40 भाविकांचा विविध कारणानी मृत्यू
चारधाम यात्रेत भाविकांची संख्या वाढत असतानाच यात्रेदरम्यान मृत्यूचा आकडाही सातत्याने वाढत आहे. राज्य आपत्कालीन परिचालन केंद्राने 14 मे रोजी सकाळी…
Read More » -

उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाचा हाहाकार; १०० जणांचा मृत्यू, प्रयागराजमध्ये सर्वाधिक बळी!
उत्तर प्रदेशमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात १०० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी झाडे…
Read More » -

भारतासमोर मोठे संकट? खाद्यतेलाचा प्रचंड तुटवडा निर्माण होणार? आयातीची आकडेवारी काय सांगते?
Edible Oil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच देशवासियांना संबोधित करताना काटकसरीचे आवाहन केले. आजच्या काळाची गरज ओळखून इंधनासह खाद्यतेलाचा…
Read More »