-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ’तळवडे’ या गावाची ’मधाचे गाव’ म्हणून निवड
राज्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मुबलक फुलोरा असलेल्या क्षेत्रांमध्ये मधमाशा संवर्धनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. उद्योग,…
Read More » -
स्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरजयेश मंगल कार्यालयात शुक्रवारी
*रत्नागिरी, : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 अंतर्गत नगरपरिषद रत्नागिरी हद्दीमध्ये रत्नागिरी मंडळ अंतर्गत 8…
Read More » -
स्थानिक बातम्या

देशाची संस्कृती, परंपरा आणि संविधान यांचा अभिमान बाळगत राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याची जबाबदारी तरुणांवर:प्रा. नितीन बानगुडे पाटील
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारखे राष्ट्रपुरुष हे केवळ घोषणा देण्यासाठी किंवा डोक्यावर घेऊन…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या नुकसानीसाठी १५ मे रोजी मुंबईत ‘चलो मुंबई’ मोर्चा!
सिंधुदुर्ग : बदलत्या हवामानामुळे यंदाच्या हंगामात कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर तोडगा न निघाल्यामुळे बागायतदारांनी…
Read More » -
महाराष्ट्र

कलिंगड नाही तर., 11 दिवसांनी पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर!
मुंबई शहरातील पायधुनी परिसरात 26 एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जाणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मृत्यूच्या रात्री डोकाडिया…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी करणार्या मच्छिमारांचे शासनाकडे ११ कोटी थकीत
अथांग अरबी समुद्राच्या लाटांशी झुंज देत जिल्ह्याची अर्थव्यवस्था सावरणारा रत्नागिरीतील पारंपरिक मच्छिमार सध्या शासनाच्या अनास्थेमुळे आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

मदन मोडक यांनी उन्हातान्हात फिरणार्या गायी-गुरांसाठी केली पाण्याची व्यवस्था
भारतीय संस्कृतीत भूतदया आणि प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश दिला जातो. याच भावनेतून देवरुख येथील मदन वामन मोडक यांनी मूक जनावरांसाठी…
Read More » -
महाराष्ट्र

काळजाचा ठोका चुकला! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग!!
मुंबई : शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. खराब हवामान आणि सोसाट्याच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणच्या बागायतदारांची क्रूर थट्टा थांबवा!राजू शेट्टींचा आक्रमक इशारा; १५ मे नंतर ‘वर्षा’वर धडक
कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून सरकार त्यांची क्रूर थट्टा करत आहे. आता केवळ बैठका घेऊन वेळकाढूपणा करण्याचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर तालुक्यातील देवळे चाफवली परिसराला गडगडटा सह वाऱ्या पावसाने जोरदार झोडपले
संगमेश्वर तालुक्यातील देवळे चाफवली परिसराला ढगांच्या गडगडटा सह वाऱ्या पावसाने जोरदार झोडपले यामुळे आंबा काजूचे फार मोठे नुकसान झाले आहे.…
Read More »