-
स्थानिक बातम्या

समृद्धी महामार्गावरील अपघातात सात महिला कामगारांचा मृत्यू!
जालना : समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भरधाव वाहनाने कामगारांच्या दुसऱ्या गाडीला दिलेल्या धडकेत सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधील सातही…
Read More » -
स्थानिक बातम्या

किल्ला, रत्नागिरी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी–श्री हनुमान सेवा मंडळ, किल्ला, रत्नागिरी यांच्या वतीने गुरुवार दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणे दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, ही मागणी…
Read More » -
स्थानिक बातम्या

पाचलमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड; १०९४ ग्राहक कार्ड जप्त
राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत पुरवठा विभागाने धडक…
Read More » -
स्थानिक बातम्या

विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला जीवदान
राजापूर : तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडी येथे एका खासगी विहिरीत पडलेल्या सुमारे दीड ते दोन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याला वन विभागाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

आगम अप्लाईड आर्ट कॉलेजचा उद्घाटन सोहळा सुहास भोळे यांच्या हस्ते संपन्न
रत्नागिरी : शहरातील उज्वल शिक्षण मंडळ रत्नागिरी संचलित, (रजि.) आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ आज (१…
Read More » -
स्थानिक बातम्या

नगरपालिकेची ऐतिहासिक १५० वर्षे; वर्षभर रंगणार महोत्सवी सोहळा : नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे
रत्नागिरी : नगरपालिकेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर शहरात वर्षभर विविध लोकोपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली तुटपुंज्या मदतीविरोधात आंबा-काजू बागायतदारांचा व्यापक लढा
रत्नागिरी : राज्य सरकारने आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असून,…
Read More » -
स्थानिक बातम्या

अखेर मुंबईत झालेल्या खूनाला चिपळूणात वाचा फुटली, दोन आरोपी अटकेत
अखेर मुंबईत झालेल्या खूनाला चिपळूणात वाचा फुटली आहेचिपळूण तालुक्यातील रामपूर येथील आवटेवाडी परिसरात आंब्याच्या बागेत सापडलेल्या जळालेल्या मानवी अवशेषांनी मुंबईतील…
Read More » -
महाराष्ट्र

श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा चांगभलंच्या गजरात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली
महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा…
Read More »