-
महाराष्ट्र

‘आरटीआय’वर अंकुश ठेवण्याचा डाव?
Maharashtra RTI Rules 2026 : माहिती अधिकार कायदा (आरटीआय) देशभर समान असला तरी महाराष्ट्र शासनाने याबाबत जाहीर केलेल्या नव्या नियमांतील…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; महामार्ग कामांवर परिणाम!
रत्नागिरी : उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने रत्नागिरी जिल्ह्यात दमदार हजेरी लावत सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम राहिला आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

लग्नासाठी 2 विमानं बूक, बड्या बिझनेसमनच्या पोराची लोहगडावर हत्या, होणारी बायकोच निघाली खूनी,
लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल या तरुणाचा झालेल्या मृत्यूप्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

दादर-रत्नागिरी पॅसेंजरचा प्रश्न रखडला; रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशांनंतरही हालचाल नाही
रत्नागिरी : कोकणवासीयांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू करण्याचा प्रश्न अद्यापही अनिश्चिततेत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी…
Read More » -
महाराष्ट्र

नाशिकहून मुंबईला स्पेशल विमानाने आणलं, पण मुंबईला येताच कोलांट उडी; गोकुळ गितेंचा गेम?
नाशिक विधान परिषद निवडणूक जिंकताच अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचं राजकीय वजन वाढलंय. कालपर्यंत ज्या गोकुळ गीतेंनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू
राजापूर : राजापूर तालुक्यातील तब्बल 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू आहे. राज्य…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोणीतरी अकलेचे दिवे लावून सांगितली डॉक्टर कपात : पालकमंत्री उदय सामंत यांचा आ. जठार यांना टोला
कोणीतरी अकलेचे दिवे लावले आणि रत्नागिरीत डॉक्टरांची कपात असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही कपात झालेली नाही. उलट, रत्नागिरीतील शासकीय…
Read More » -
स्थानिक बातम्या

कर्मचारी संपामुळे उपप्रादेशिक परिवहनच्या कामकाजावर परिणाम, प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था
मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागातील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे कामकाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असल्याचे दिसून…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणात फक्त २० दिवसांचा पाणीसाठा
रत्नागिरी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघ्या एका आठवड्यात तब्बल ०.३७ दशलक्ष घनमीटरने (घ.मी.) घटल्याने शहरावर पुन्हा…
Read More » -
स्थानिक बातम्या

शाळांमधील घटती पटसंख्या रोखून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील घटती पटसंख्या रोखून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…
Read More »