स्थानिक बातम्या
-

जिल्ह्यात १८ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
*रत्नागिरी, दि. 2 (जिमाका) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 4 एप्रिल 2026 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 18 एप्रिल…
Read More » -

रत्नागिरीचा सुपुत्र अथर्व अतुलराज पाटीलला न्यूझीलंडमध्ये उत्कृष्ट वैमानिक पुरस्कार
रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरातील रहिवासी असलेल्या अथर्व अतुलराज पाटील याने सातासमुद्रापार न्यूझीलंडमध्ये रत्नागिरीचा डंका वाजवला आहे. न्यूझीलंड सरकारचा अत्यंत…
Read More » -

श्री देव गणपतीपुळे देवस्थानाच्यावतीने भाविकांसाठी महाप्रसादासोबत आता मोफत नाश्ता
इराण-इस्रायल युद्धाच्या छायेत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने प्रसिद्ध गणपतीपुळे पर्यटन केंद्रात मोठी खाद्यान्न समस्या निर्माण झाली आहे. या…
Read More » -

रत्नागिरी शहरातील थकबाकीदारांवर नगर परिषदेची कठोर कारवाई, ११० मालमत्ता ’सील’
रत्नागिरी शहरामध्ये सुमारे ३० हजारपेक्षा अधिक मालमत्ता आहेत. मार्च एण्डच्या पार्श्वमीवर थकित कर वसुलीसाठी नगरपरिषदेने कठोर पावले उचलली. करबुडव्या नागरिकांना…
Read More » -

शहरात यंदा पाणीटंचाई भासणार नाही; धरणात मुबलक साठा उपलब्ध
रत्नागिरी : दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा भासणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे…
Read More » -

जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वात भाजपा स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात विविध सामाजिक, संघटनात्मक व जनसंपर्क उपक्रमांचे आयोजन…
Read More » -

शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणारे दोघेजण देवरूख पोलिसांच्या ताब्यात
संगमेश्वर : तालुक्यातील देवरूख पोलिसांनी शिकारीच्या उद्देशाने बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पांगरी-घोडवली सीमेवर बुधवारी (१ एप्रिल) पहाटे…
Read More » -

कोकणनगर भागातील दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडून व्यापारी गाळ्यांचा प्रकल्प उभारण्यात येणार
रत्नागिरी शहरातील कोकणनगर भागातील अनधिकृत दुकानांचा प्रश्न सोडवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकणनगर मार्गावरील अतिक्रमित शेड…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्राची स्थिती सुधारणार, १ कोटी ३९ लाख ६८ हजार रुपयांचे अनुदान मंजूर
गेल्या सात महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने जिल्ह्यासाठी…
Read More » -

समृद्धी महामार्गावरील अपघातात सात महिला कामगारांचा मृत्यू!
जालना : समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भरधाव वाहनाने कामगारांच्या दुसऱ्या गाडीला दिलेल्या धडकेत सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधील सातही…
Read More »