स्थानिक बातम्या
-

चिपळूण आगारातील चालक-वाहक विश्रांतीगृहाची अनेक वर्षानंतर छप्पर दुरूस्ती
आगारातील चालक, वाहक विश्रांतीगृहांची कित्येक वर्षानंतर छप्पर दुरुस्ती केली जात आहे. वास्तविक विश्रांतीगृहाची इमारतच जीर्ण असून ती नव्याने बांधून विविध…
Read More » -

आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा
रत्नागिरी – आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी डॉ.जयप्रसाद रामानंद यांनी…
Read More » -

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
कोकण रेल्वेच्या मार्गावर रविवार च्या मध्यरात्रीपासून मान्सून टाइमटेबल लागू होत आहे.यामुळे उद्या सोमवारपासून मार्गावर धावणाऱ्या ट्रेन्स त्यांच्या नियमित वेळे पेक्षा…
Read More » -

जयगड जे एस डब्ल्यू पोर्ट परिसरात शेडचे काम सुरू असताना ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू
जयगड येथील जे एस डब्ल्यू कंपनीच्या शेडचे काम सुरू असताना काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा तब्बल ४५ मीटर उंचीवरून…
Read More » -

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याकांडातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला आता खासगी रुग्णालयात उपचार करण्यास न्यायालयाची परवानगी
रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारिशे हत्याकांडातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी रत्नागिरीतील रामनाथ रुग्णालयात नेण्यास जिल्हा…
Read More » -

रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसीतील दूषित सांडपाण्यामुळे नागरिकांमध्ये संताप; कारवाईची मागणी
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरातील काही रासायनिक उद्योगांकडून दूषित सांडपाणी वहाळामध्ये सोडण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी समोर आला. या घटनेमुळे…
Read More » -

गणपतीपुळे समुद्रात लाटेचा फटका बसून बेशुद्ध झालेल्या पर्यटक महिलेचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात खेळत असताना तोंडात पाणी गेल्यामुळे बेशूध्द पडलेल्या तरुणीचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला.संध्या स्वप्निल…
Read More » -

रत्नागिरीत बालहृदयविकाराचे वाढते संकट, दीड वर्षात करण्यात आलेल्या तपासणीत ३४ बालकांना हृदयविकार
बदलती जीवनशैली, जन्मजात दोष, अपुरे पोषण आणि पर्यावरणीय घटकांमुळे लहान मुलांमध्ये हृत्यविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे विताजनक चित्र रत्नागिरी जिल्ह्यात समोर…
Read More » -

पाणीपुरवठा सुरळीत, जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेतील कंत्राटी कामगारांचे जीवन विस्कळीत
जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेतील कंत्राटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली येत्या…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमध्ये ३४.८६ टक्केच पाणी
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून कोकण किनारपट्टीवर पावसाने संथ गतीने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या ५४ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३४.८६…
Read More »