स्थानिक बातम्या
-

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात विराट मोर्चा
खेड : संपूर्ण राज्यभरात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक या कारखान्यावर शेकडो ग्रामस्थ, पर्यावरवादी कोकणवासीयांचा विराट मोर्चा धडकला. या कारखान्यात…
Read More » -

लोकशाही दिनातील अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत- जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, दि.6) : लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांसह चालू अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत. वन जमिनींवर जर कोणी काम करत असेल…
Read More » -

खेडमध्ये भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा
खेड : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) स्थापनेला आज (६ एप्रिल) ४६ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त खेड शहरातील छत्रपती शिवाजी…
Read More » -

जैन मुनींच्या वक्तव्याविरोधात दापोलीतील मराठा महिला संघाचा तीव्र निषेध
तहसीलदारांना निवेदन दापोली : काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये एका जैन मुनीने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, या वक्तव्याचा…
Read More » -

राजापूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जासाठी प्रयत्नशील : आमदार किरण सामंत
राजापूर : तालुक्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून लवकरच राजापूर ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आणि तालुक्यातील…
Read More » -

आरवली,संगमेश्वर , सप्तलिंगी बावनदी ,अंजनारी पुलाना मंजुरी
मंत्री उदय सामंत यांच्या मागणी नंतर तब्बल ८४.५७ कोटीला मंजुरी आरवली, संगमेश्वर, सप्तलिंगी, बावनदी आणि अंजनारी येथील महत्त्वाच्या पुलांच्या कामांना…
Read More » -

संमिश्र वातावरणामुळे राजापुरात आंब्याचे सर्वाधिक नुकसान
आंबा पीक हे वर्षातील नगदी पीक असल्याने शेतकरी वर्गाला आंबा पिकापासून दोन पैसे हातात मिळतात. मात्र यावर्षी आंबा-काजूच्या हंगामाच्या सुरुवातीपासून…
Read More » -

चिपळूण शहरात दुचाकी न दिल्याच्या रागातून बेदम मारहाण
दुचाकी न दिल्याच्या रागातून एकाने लोखंडी पाईपसे श्रीकांत श्रीपात सावंत (४५, कापसाळ-मोरेवाडी) यांना बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी चिपळूण…
Read More » -

रत्नागिरी शहरात ४ एप्रिलपासून ’पाईपलाईन गॅस’ नोंदणी, विशेष शिबिरांचे आयोजन
गॅस सिलिंडर वितरणावर होणारा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी आता महानगर गॅस कंपनीच्या पाईपलाईनवर भर दिला जात…
Read More » -

रत्नागिरी न.प.ची प्लॅस्टिकविरोधी मोहीम सुरूच, शहरात ३ दिवसात ९१ किलो ’प्लास्टिक’ पिशव्या जप्त
पर्यावरणाचा समतोल रोखण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने १ एप्रिलपासून प्लास्टिक विरोधी मोहिमेचा बडगा उगारला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी सुट्टीचा दिवस असतानाही…
Read More »