स्थानिक बातम्या
-

देवरुख शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, नागरिक हैराण
देवरुख शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास देवरुख…
Read More » -

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे लॉजमध्ये विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणीचा मृतदेह; आरोपी तरुण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचा संशय
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे भरदिवसा एका लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेनंतर…
Read More » -

तुरळमध्ये विहिरीत अडकलेल्या रानगव्याला वनविभागाकडून यशस्वी जीवदान
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावात आज सोमवारी विहिरीत पडलेल्या रानगव्याची वनविभागाने यशस्वी सुटका करून त्याला जीवदान दिले. ही घटना हरेकरवाडी परिसरातील…
Read More » -

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून ९० लाखांची फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून पिता-पुत्राची तब्बल ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. महमद अवाद…
Read More » -

भाजप पदवीधर सेलतर्फे शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे व भाजप पदवीधर सेल रत्नागिरी जिल्ह्यातर्फे…
Read More » -

आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त २५ रोजी व्याख्यानाचे आयोजन
रत्नागिरी : झाडगाव येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त…
Read More » -

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा२८ एप्रिल रोजी उद्योग भवन, लोटे परशुराम इंडस्ट्रियल असेाशिएशन, एमआयडीसी लोटे येथे
रत्नागिरी, दि. २० ) : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने मंगळवार दि. २८ एप्रिल…
Read More » -

मत्स्य अभियांत्रिकी तंत्र निकेतन मध्ये मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न”
दिनांक १७ मार्च २०२६ रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ ‘मत्स्य अभियांत्रिकी…
Read More » -

जिल्ह्यात खतांचा सुरळीत पुरवठा व योग्य नियोजनशेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या आधारेच खतांचा वापर करावा.
रत्नागिरी, दि.20 ) : आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा सुरळीत पुरवठा व योग्य नियोजन करण्यासाठी कृषी विभाग…
Read More » -

शासकीय कार्यालयातून नागरिकांची कामे मार्गी लावा-पालकमंत्री उदय सामंत
शासकीय कार्यालये फक्त चकचकीत आणि टोलेजंग इमारती उभारून चालणार नाहीत तर त्यामधून सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागली पाहिजेत, असे प्रतिपादन…
Read More »