स्थानिक बातम्या
-

वायरी (ता. मालवण) येथील एका रिसॉर्ट मधील जलतरण तलावामध्ये उंचावरून उडी मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू
छोट्या जलतरण तलावामध्ये उंचावरून उडी मारणे सांगलीच्या युवा पर्यटकाच्या जीवावर बेतल्याची दुर्घटना वायरी (ता. मालवण) येथील एका रिसॉर्टमध्ये (श्रेणिक मिलिंद…
Read More » -

जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
*रत्नागिरी, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 23 जून 2026 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 7 जुलै 2026 रोजी 24 वाजेपर्यंत…
Read More » -

सन 2023 आणि 2024 चे कृषी पुरस्कार जाहीरजिल्ह्यातील डॉ. शैलेश शिंदेदेसाई, अनंत खांबे, पत्रकार मैरुन नाकाडे, धनंजय केतकर, आनंद देसाई, दयानंद चौगुले यांचा समावेश
रत्नागिरी, दि. 23 ):- महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने सन 2023 आणि 2024 वर्षाकरिता प्रदान करण्यात…
Read More » -

घरटे संरक्षण उपकरणाला ‘राष्ट्रीय डिझाईन पेटंट’
दापोली, ता. २१:- दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. नंदा जगताप यांनी विकसित केलेल्या ‘सर्व्हिलन्स…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; महामार्ग कामांवर परिणाम!
रत्नागिरी : उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने रत्नागिरी जिल्ह्यात दमदार हजेरी लावत सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम राहिला आहे.…
Read More » -

दादर-रत्नागिरी पॅसेंजरचा प्रश्न रखडला; रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशांनंतरही हालचाल नाही
रत्नागिरी : कोकणवासीयांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू करण्याचा प्रश्न अद्यापही अनिश्चिततेत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी…
Read More » -

राजापूर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू
राजापूर : राजापूर तालुक्यातील तब्बल 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू आहे. राज्य…
Read More » -

कोणीतरी अकलेचे दिवे लावून सांगितली डॉक्टर कपात : पालकमंत्री उदय सामंत यांचा आ. जठार यांना टोला
कोणीतरी अकलेचे दिवे लावले आणि रत्नागिरीत डॉक्टरांची कपात असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही कपात झालेली नाही. उलट, रत्नागिरीतील शासकीय…
Read More » -

कर्मचारी संपामुळे उपप्रादेशिक परिवहनच्या कामकाजावर परिणाम, प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था
मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागातील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे कामकाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असल्याचे दिसून…
Read More » -

रत्नागिरी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणात फक्त २० दिवसांचा पाणीसाठा
रत्नागिरी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघ्या एका आठवड्यात तब्बल ०.३७ दशलक्ष घनमीटरने (घ.मी.) घटल्याने शहरावर पुन्हा…
Read More »