स्थानिक बातम्या
-

दापोली-खेड रस्ता बंद, जवळचा मार्ग असतानाही शोधला गेला लांबचा एसटी मार्ग
20 रूपयांचा प्रवाशांना भुर्दंड, उबाठाचा आंदोलनाचा इशारादापोलीः- दापोली-खेड या रस्त्याचे काम हॅम अंतर्गत सुरू असून या कामामध्ये संथगती मोठया प्रमाणात…
Read More » -

सिंधुदुर्गातील तरुणाचे सावर्डेतून अपहरण
१ लाख २५ हजार रुपये द्या आणि मुलाला घेऊन जा अशी धमकी देऊन सिंधुदुर्गातील सिद्धेश मारुती शिंगरे या २० वर्षीय…
Read More » -

शैक्षणिक सहलीतून रत्नागिरी विभागालातब्बल दीड कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले.
शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलीसाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरी विभागाच्या तब्बल 931 बसेस विविधठिकाणी धावल्या असून शैक्षणिक सहलीतून रत्नागिरी विभागाची तिजोरी…
Read More » -

रत्नागिरीत आज अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन; दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा महोत्सव
रत्नागिरी : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा राज्यभर यशस्वी ठरलेला अमृतपेठ थेट बाजारपेठ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आज (११ एप्रिल)…
Read More » -

चिपळुणात वडिलांसमक्ष मुलाचे अपहरण
शहरातील काविळतळी येथील राहुल गार्डन येथून वडिलांच्या समोरच त्यांच्या २९ वर्षीय मुलाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केल्याची खळबळजनक – घटना…
Read More » -

नागरी संरक्षण दलाचे मॉक ड्रिल आणि ब्लॅक आऊट एक्सरसाइज संपन्न
रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत नागरी संरक्षण दलातर्फे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन 9 एप्रिल 2026 रोजी…
Read More » -

जिल्ह्यातील किनारपट्टीला संरक्षणाचे कवच
कोकण किनारपट्टीवर सातत्याने वाढत असलेल्या समुद्री धूपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत ’कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पां’ तर्गत २५ जिल्ह्यातील…
Read More » -

भाईंदरमध्ये लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू!
भाईंदर : भाईंदरमध्ये मोकळ्या मैदानात उभारलेल्या झोपडपट्टीत आग लागून जवळपास २० सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत तीन…
Read More » -

नारायण राणे यांच्या हृदयात नेहमी कोकण राहिला आहे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशपांडे यांनी कोकणी माणूस काटेरी फणसासारखा असतो, असे जे म्हटले आहे ते खा. नारायण राणे यांच्याकडे पाहूनच म्हटले असावे. देशाचे…
Read More » -

वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकाबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची ठाम भूमिका : नाटकाला महाराष्ट्रात बंदी; तरीही सादर केल्यास कायदेशीर कारवाई
रत्नागिरी, १० एप्रिल - वारकरी संप्रदायाची विटंबना करणारे 'ईठ्ठला' नाटकाला वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती, विठ्ठल भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी…
Read More »