konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास पीकविम्याची मुदत वाढवण्यास केंद्र सरकारची तयारी
पिकविमा भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पण, इच्छा असुनही अनेक शेतकऱ्यांना विविध अडचणींमुळे पिकविमा भरता आला नव्हता. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळात खासगी कामासाठी सरकारी पैशाने विमान प्रवास,२८ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश
काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळात खासगी कामासाठी सरकारी पैशाने विमान प्रवास केल्याचा आरोप भाजपने केला होता.…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात एमएस्सी साठी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरीसरामधे विद्यमान शैक्षणिक वर्षाची (२०२१-२२) प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशपूर्व नोंदणी नंतर प्राप्त गुण व…
Read More » -
स्थानिक बातम्या

नागरिकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढतो, त्याचे खापर आमच्यावर फोडले जाते -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले
नागरिकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढतो, त्याचे खापर आमच्यावर फोडले जाते असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी व्यक्त…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेड शहरातील मटण मच्छी मार्केट इमारतीचा नदीकडील बाजूचा भाग मोठ्या प्रमाणावर खचला
दोन दिवसांपूर्वी जगबुडी नदीला आलेल्या पुरामध्ये शहरातील नदी किनाऱ्यावर असलेल्या खेड नगरपरिषदेच्या मटण-मच्छी मार्केट इमारतीचा भाग पाण्याखाली गेला होता. त्याच…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

किमान मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी-शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे
परीक्षा आणि निकालांसोबत प्रवेश आदी प्रक्रिया करण्यासाठी किमान मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

सरकारने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरू करण्याचा छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा
मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य जरी केले असल्या तरी यावर महिनाभरात प्रशासनाची कारवाई नाही. असे पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

वारकऱ्यांवरीलअन्याय न थांबवल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ दिले जाणार नाही – विश्व हिंदू परिषदेचा इशारा
राज्य सरकारने पंढरपूरच्या पायी वारीसाठी साधुसंत व वारकऱ्यांवरील अन्याय न थांबवल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये शासकीय पूजेसाठी येऊ देणार नाही, असा इशारा…
Read More » -
स्थानिक बातम्या

श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम रद्द
रत्नागिरी– श्रीदेव भैरी देवस्थानचे आषाढ पालखी ग्रामप्रदक्षिणा कार्यक्रम गेली कित्येक वर्षे पारंपारिक पध्दतीमध्ये साजरा केला जातो. यावर्षी मात्र कोरोनाचा वाढता…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

वीजबिलांच्या एकूण थकबाकीमध्ये माफी देणाऱ्या योजनेतून राज्यातील ३ लाख १४ हजार २५५ शेतकरी थकबाकीमुक्त
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील कृषिपंप वीज धोरण २०२० नुसार वीजबिलांच्या एकूण थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत माफी देणाऱ्या…
Read More »