Konkannews
-
स्थानिक बातम्या

दापोली मुरुड येथे समुद्रकिनारी पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा मोडकळलेल्या अवस्थेत
कोकणातील समुद्र किनाऱ्याचे पर्यटकांना मोठे आकर्षण आहे त्यामुळे दापोली मुरुड परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतातमुरूड येथील समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यातील सर्वात मोठी विठ्ठलाची उंच मूर्ती सातार्यातील वाईजवळ उभी राहणार
पुण्यातील शिल्पकार विनोद येलापूरकर यांनी तब्बल 35 फूट उंचीची विठ्ठल मूर्ती साकारली आहे.सिंहगड रोड येथील आपल्या स्टुडिओत सुप्रसिद्ध शिल्पकार विनोद…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेड नगर परिषदेच्या ३५ हजारांच्या ऐवजाची चोरी
खेड : शहरातील एकविरा नगर येथील नगर परिषद दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या नगर परिषदेच्या बायोगॅस संबंधित साहित्याच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप अज्ञाताने…
Read More » -
स्थानिक बातम्या

डोंगर गावातील मंदिरावर कोसळला वृक्ष; पाहणी करण्यासाठी माजी सरपंचांचे तहसीलदारांना निवेदन
राजापूर : तालुक्यातील डोंगर गावातील देवराई येथील श्री देव गांगोमंदिरावर वृक्ष कोसळून मंदिराचे नुकसान झाले आहे. तरी या ठिकाणी प्रत्यक्ष…
Read More » -
स्थानिक बातम्या

वेरळ मुस्लिमवाडी येथे कार – कंटेनरचा अपघात
लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ मुस्लिमवाडी येथे कार व कंटेनर यांच्यात सकाळी 9.30 वाजता अपघात झाला. मुंबईवरून कुडाळला जाणाऱ्या कारला…
Read More » -
स्थानिक बातम्या

८५ टक्के शिवसैनिक उद्धवजींच्या सोबतच,रत्नागिरीतील शिवसैनिकांचा निर्धार
राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर कोकणातील एकमेव कॅबिनेट मंत्री असलेले ना. उदय सामंत यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर…
Read More » -
स्थानिक बातम्या

झाडगाव येथील जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून 6 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
रत्नागिरी : शहरातील झाडगाव येथे बेकायदेशीर जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून 6 लाख 60 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
Read More » -
स्थानिक बातम्या

बंडखोर आमदार योगेश कदम समर्थकांची पदावरून उचलबांगडी, उत्तर रत्नागिरीतील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना हटवले
दापोली : ना. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देणाऱ्या दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांना पदावरून हटवून नवीन नियुक्त्या केल्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

पोलिस भरतीचा नियम पुन्हा बदलला! मैदानी परीक्षा झाल्यानंतर होणार लेखी परीक्षा
रत्नागिरी : राज्यात लवकरच होणार्या पोलिस भरती प्रक्रियेत यंदा मोठा बदल केला आहे. यापूर्वी या परीक्षेसाठी सुरुवातीला 100 गुणांची लेखी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून गैरकायदा जमाव करत घोषणा, पोस्टरबाजी करणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील भागीरथी पेट्रोलपंपासमोर शनिवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून गैरकायदा जमाव करत घोषणा व पोस्टरबाजी…
Read More »