konkanews
-
स्थानिक बातम्या

जिल्ह्यातील शाळांचे होणार सर्वंकष मूल्यांकन
रत्नागिरी : राज्यातील सर्व शाळांचे सर्वंकष मूल्यांकन करण्यात येणार आहे. यासाठी नवे सर्वसमावेशक मूल्यांकन प्रारूप विकसित करण्याची शिफारस करण्यात आली…
Read More » -
स्थानिक बातम्या

मालगुंड गावात दहावी, बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी : मालगुंड गावातील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलेले ध्वजारोहण दहावीत शाळेत पहिला आलेल्या शुभ समीर…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात यावर्षी फुटणार २५१ सार्वजनिक तर २३३९ खासगी दहीहंड्या
रत्नागिरी: दहीहंडीचा सण काही दिवसांवर आला असून तो उत्साहात साजरा करण्यासाठी गोविंदा सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात यावर्षी २५१ सार्वजनिक तर…
Read More » -
फोटो न्यूज

-
लेख

सैनिकांच्या आहुतीमुळे 1857 च्या उठावापासून कारगील युद्धापर्यंत भारत देशाचे रक्षण झाले… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी सैनिक शंकरराव मिलके सांगताहेत आपले अनुभव
रत्नागिरी : सैनिकांनी 1857 ते सन 1947 अशी नव्वद वर्षे ब्रिटीश राजवटीविरोधात प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही : उद्योग मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया
रत्नागिरी : कोकणातील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही, यासाठी माझे प्रयत्न असतील, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत…
Read More » -
स्थानिक बातम्या

दुर्मीळ पिसुरी हरणाला दिले जीवदान
राजापूर : तालुक्यातील अणसुरे गावचे ग्रामस्थ राकेश कणेरी हे आपल्या कामानिमित्त सकाळी 10 च्या दरम्यान मुंबई-गोवा हायवेने जात असताना हातिवले…
Read More » -
स्थानिक बातम्या

नोकरीत सामावून घ्या! कोयना प्रकल्पगस्तांचे उपोषण
चिपळूण : प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून न घेतल्याने चिपळूण व पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांनी पोफळी येथील ‘महाजनको’च्या कार्यालयासमोर रविवारपासून उपोषण सुरू केले…
Read More » -
स्थानिक बातम्या

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वागतासाठी तब्बल 20 फुटी हार
रत्नागिरी : नव्या सरकारमध्ये उद्योग मंत्री झाल्यानंतर ना. उदय सामंत प्रथमच रत्नागिरीत येत असून त्यांच्या स्वागतासाठी 20 फुटी हार सज्ज…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वारावर असलेल्या खेडमध्ये ना. उदय सामंत यांचे जल्लोषात स्वागत
खेड : ना. उदय सामंत यांचे दि. 14 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेडमध्ये आ.योगेश कदम व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत…
Read More »