स्थानिक बातम्या
-

गुहागर मार्ग खड्डेमय रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा
गुहागर मार्ग अत्यंत निकृष्ट,दर्जाहीन बनला आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. गुहागर रामपूर तळ्यापर्यंत सिमेंट कॉंक्रीटचा बनविला, परंतु अनेक ठिकाणी…
Read More » -

जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्य मार्ग सुरळीतदख्खन, अणुस्कुरा घाटातील दरड हटवली…
रत्नागिरी, दि. 19 : राष्ट्रीय महामार्ग क्र.166, मौजे दख्खन गावी कोसळलेली दरड रवी इन्फ्रा कंपनीमार्फत जेसीबी, पोकलेनने तसेच अणुस्कुरा घाटातील…
Read More » -

ओम साई मित्र मंडळ गणेशोत्सवानिमित्ताने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : ओम साई मित्र मंडळ गणेशोत्सवानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ओम साई मित्र मंडळ हॉल, नाचणे (रत्नागिरी) येथे…
Read More » -

मनसे खेडतर्फे शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व राजवैभव प्रतिष्ठान, खेड आयोजित व बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट असोसिएशन रत्नागिरी यांच्या…
Read More » -

महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे रत्नागिरीकरांना जाहीर आवाहन !
मी, उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की रत्नागिरी व परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर…
Read More » -

जिल्ह्यात 2 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी, दि. 18 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 19 ऑगस्ट 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 2 सप्टेंबर 2025…
Read More » -

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर सुरक्षित प्रवासासाठी महामार्ग वाहतूक विभाग सज्ज
गणेशोत्सव कालावधीमध्ये कोकणात येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास न होता त्यांनी त्यांचा गणेशोत्सव सण साजरा करण्यासाठी आपापल्या घरी सुखरूप जावेत…
Read More » -

उक्षी रेल्वेस्टेशनला जोडणारा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
तालुक्यातील उक्षी रेल्वेस्टेशनला जोडणारा रस्ता गेली अनेक वर्षे डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. १९९५ ते २०२५ या कालावधीत विविध पक्षांची सरकार येऊनही…
Read More » -

वशिष्ठी नदी इशारा पातळीवर
वशिष्ठी नदीची पाणीपातळी ५.२८ मीटर वर पोहोचली असून ती इशारा पातळीवर आहे. कोळकेवाडी धरणाची पाणीपातळी १३३.७० मीटर असून गेल्या २४…
Read More » -

मुसळधार पावसात सुसाट थारची रिक्षाला धडक, कोकणात एकाच कुटुंबातील तिघांसह पाच जणांचा मृत्यू, चिमुरडाही कालवश
रत्नागिरी : मुसळधार पाऊस सुरु असतानाच चिपळूण कराड मार्गावर पिंपळी येथे ट्रक, रिक्षा आणि थार गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात…
Read More »