स्थानिक बातम्या
-

खेड शहरातील परिस्थिती पूर्ववत ,पुराचे पाणी ओसरले
खेड शहरात काल भरलेले पाणी पूर्णतः ओसरले आहे. नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले आहे . परिस्थिती जवळपास पूर्व…
Read More » -

आम्ही अघोरी विद्या करून मोठे झालो असतो तर याआधी अशा विद्या करून कधीच पालकमंत्री झालो असतो- भरत गोगावले
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री भरत गोगावले सध्या अघोरी पूजेच्या व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत . पालघरचे पालकमंत्री होण्यासाठी…
Read More » -

चिपळूण नगर परिषदे कडून अभिनेते ओंकार भोजने यांची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती
स्वच्छ भारत मिशन – शहरी’अंतर्गत चिपळूण नगरपरिषदेने सामाजिक भान जपणाऱ्या आणि अभिनय क्षेत्रात स्वतःची छाप पाडलेल्या अभिनेते ओंकार भोजने यांची…
Read More » -

जिल्ह्यात 28 जूनपर्यंत महाराष्ट्र प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी, दि. 19 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 28 जून 2025 रोजी 24 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र…
Read More » -

पावसाळी मासेमारी बंदी कालावधित अवैध मासेमारी करणा-यांवर कठोर कारवाई करणार! मत्स्यव्यवसाय आयुक्त यांचे महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती च्या शिष्टमंडळास आश्वासन!
पालघर :* पावसाळी मासेमारी बंदी कालावधित अवैध मासेमारी करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी महाराष्ट्र…
Read More » -

जेएसडब्ल्यू”ने परवानगी शिवाय प्रस्तावित प्रकल्प ठिकाणी कोणतेही बांधकाम करू नये –
प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांचे (महाराष्ट्र सागरी मंडळ) बैठकीत आदेश रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे येथे प्रस्तावित असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या एलपीजी गॅस टर्मिनल टँकेज…
Read More » -

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ मिळेल. : कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा.
मुंबई दि.१९ महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार असून या स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या…
Read More » -

जगातील टॉप १० शाळांमध्ये पुण्यातील ‘ही’ शाळा; महाराष्ट्राची थेट आंतरराष्ट्रीय यादीत मोठी झेप!
समाजाच्या प्रगतीतील शाळांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेण्यासाठी ब्रिटनमध्ये आयोजित जगातील सर्वोत्तम शाळा वार्षिक पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये बुधवारी चार भारतीय शाळांना…
Read More » -

मुख्य रस्त्यावरील खड्डे १५ दिवसांत न भरल्यास ठाकरे शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा.
राजापूर : सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या राजापूर जकात नाका ते जवाहर चौक या मुख्य मार्गावर पडलेले…
Read More » -

रत्नागिरी मधील अनेक होर्डिंग हटवली आता राजीवडा येथील मच्छिमार्केट बाबतीत मनसे पहाणी करून नागरिकांसोबत चर्चा मनसे मोर्चा चा इम्पॅक्ट.
अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपरिषद च्या दारात यां दणदणीत मोर्चा द्वारे मनसेने न प अधिकाऱ्यांच्या सोईच्या कारभारावर बोट ठेवून नूतन मुख्याधिकारीना…
Read More »