स्थानिक बातम्या
-
जोतिबाच्या नावानं चांगभलं! रत्नागिरीतील पेठकिल्ला येथे घुमला गजर
जोतिबाच्या नावानं चांगभलं…च्या जयघोषात रत्नागिरीसह परजिल्ह्यातील भाविकांनी शहरातील पेठकिल्ला येथील पुरातन श्री जोतिबा मंदिरात दर्शनासाठी शनिवारी दि. 16 एप्रिल रोजी…
Read More » -
काही जिल्हा परिषद सदस्य मुदत संपूनही शासकीय निवासस्थाने सोडेनात?
रत्नागिरी : जिल्हा परिषद सदस्यांची मुदत 20 मार्च रोजी संपल्यानंतर रत्नागिरी टीआरपी येथील निवासस्थानेही खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.…
Read More » -
काळबादेवीत धूपप्रतिबंधक बंधार्यासाठी साडेसात कोटी : ना. सामंत
रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी गावाला गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात तुफानी लाटांचा सामना करावा लागत आहे. या किनार्याची मोठी धूप होत…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यात कृषी महोत्सव
रत्नागिरी : जिल्ह्यात मे महिन्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी…
Read More » -
मोदी सरकारच्या गरीब कल्याण योजनेद्वारे ७५९ लाख मे. टन अन्न-धान्याचे वितरण- अँड. दिपक पटवर्धन
कोरोना काळात कोणताही गरीब उपाशी झोपू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे मार्च २२…
Read More » -
कोकणातील शेतकरी बागायतदारांना जनरल दराने वीज आकारणी करण्याचा डाव,कोकणातील बागायतदार शेतकर्यांवर अन्याय
शासनाकडे कोकणवासीय आग्रहाने कोणतीच मागणी करत नाही अथवा आंदोलने करून मागण्या करत नाही, शासनाने काही निर्णय चांगले घेतले असे शेतकरी…
Read More » -
रत्नागिरीकर पुन्हा अनुभवणार ‘तिमिरातूनी तेजाकडे’ जाणारा प्रवास
रत्नागिरी : रत्नागिरीतील नावाजलेली सामाजिक संस्था “जाणीव फाऊंडेशन”ने अल्पावधीतच अत्यावश्यक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवून जनतेच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण…
Read More » -
रत्नागिरीतील परकार मेडिकल स्कूलचे पथनाट्य देशात द्वितीय
देशपातळीवरील पथनाट्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार्या परकार मेडिकल स्कूल ऑफ नर्सिंगच्या (रत्नागिरी) विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक मिळवला. द्वितीय वर्षाला असणार्या…
Read More » -
भाजावळीच्या आगीत घर, गोठा जळून खाक; कोतापूर येथील घटनेत दोन रेडे, एक बैल मृत्यूमुखी
राजापूर : शेतीत भाजावळीसाठी आग लावली आणि शेतकरी तेथून निघून गेला. आगीकडे दुर्लक्ष केले आणि आग फोफावत गेल्याने या आगीत…
Read More » -
रत्नागिरीत जाणीव फाऊंडेशनतर्फे २६ रोजी ‘तिमिरातूनी तेजाकडे’ कार्यक्रम
रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन या संस्थेतर्फे तिमिरातूनी तेजाकडे हा श्रवणीय कार्यक्रम आयोजित केला आहे. स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाचे विद्यार्थी हा कार्यक्रम…
Read More »