महाराष्ट्र
-

जवळपास तीन महिन्यानंतर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.…
Read More » -

यंदाच्या वर्षापासून चित्र नाट्य विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकाला चित्रपट निर्मिती प्रमुख वसंतराव सरनाईक पुरस्कार.
मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने १९७५पासून गेली ४९ वर्षे दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा…
Read More » -

हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांचा उपवास, पोटात अन्न-पाणी नाही, सहा जणांनी क्रूरपणे मारल.
संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे वर्णन आतापर्यंत सांगितलं जात होतं. पण आता त्यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो समोर आले…
Read More » -

IRCTC आणि IRFC यांना मिळाला नवरत्न दर्जा!
नवी दिल्ली – इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) 25 वी आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC)…
Read More » -

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक पेटला, मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोर घाटातील बोगद्यात ट्रकने पेट घेतला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटे पाचच्या…
Read More » -

फडणवीसांनी अजित पवारांसमोरच मागितला धनंजय मुंडेंचा राजीनामा?;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे आहेसरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे धक्कादायक फोटो आणि…
Read More » -

“औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता”, आमदार अबू आझमींचं वक्तव्य; म्हणाले, “तेव्हा भारताचा जीडीपी २४ टक्के…”
. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत एक विधान केलं आहे. त्यामुळे नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. आज विधिमंडळाच्या…
Read More » -

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतंर्गत 6 हजार 991 लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 3 हजार वर्ग सहायक आयुक्त दीपक घाटेंची माहिती
रत्नागिरी, दि. 03 :- मुख्यमंत्री वयोश्री योजनेतंर्गत जिल्ह्यातील 6 हजार 991 लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 3 हजार रुपये वर्ग करण्यात आली…
Read More » -

मंत्री नितेश राणेंकडून भेदभाव आणि द्वेषपूर्ण विधान, माजी खासदार विनायक राऊत यांनी पाठवली नोटीस!
महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी देणार नाही असे विधान राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी केले आहेत. राणे यांचे…
Read More » -

नागरिकांनो काळजी घ्या ! – उष्णतेत होणार वाढ, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच देशभरात आता मार्च ते मे दरम्यान उष्णता अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला…
Read More »