महाराष्ट्र
-

कोकण रेल्वेच्या दुपदरी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, खासदार रवींद्र वायकर यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा, त्याचा प्रमाणे…
Read More » -

स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन समारंभ दि.२३ मार्च २०२५ रोजी ना.डॉ.उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते
स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तू निर्माण कार्याचा शुभारंभ रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी ना.डॉ.उदयजी सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री रत्नागिरी…
Read More » -

देवरूख मातृ मंदिर येथे प्रथमच डायलिसिस केंद्र उपलब्ध होणार.
देवरूख येथे प्रथमच डायलिसिस केंद्र उपलब्ध होणार आहे. मातृमंदिर आणि चाळके किडनी फाउंडेशन यांच्या सहकार्याने अत्यल्प दरात ही सुविधा उपलब्ध…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात सात वर्षांत ४६ जणांवर वन्यप्राण्यांचा हल्ला.
गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी ४६ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला असून, ४१…
Read More » -

नेस्ट २०२५ परीक्षा!!
१२ वी विज्ञान (पीसीबीएम् विषयांसह) उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५ वर्षे कालावधीच्या एम.एस्सी. इंटिग्रेटेड कोर्ससाठी प्रवेश. नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट-२०२५ ( NEST-२०२५)…
Read More » -

माथेरानमध्ये गाड्यांना ‘नो एंट्री’! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय.
माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि मोटारमुक्त हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते, आणि ही ओळख कायम ठेवण्यासाठी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय…
Read More » -

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कालावधीत ५ महिन्यांची वाढ; इच्छुक प्रशिक्षणार्थींनी संबंधित आस्थापनेशी संपर्क करावा
रत्नागिरी, दि. 19 : “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” या योजनेचा प्रशिक्षण कालावधी 6 महिने होता. 10 मार्च च्या शासन…
Read More » -

राम सुतार यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार म्हणजे राज्यातल्या तेरा कोटी जनतेचं त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. 20 :- ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या…
Read More » -

चालकानेच चौघांना जाळून मारलं! हिंजेवाडीतील जळीत कांडात भयंकर ट्वीस्ट; कट रचून संपवलं.
हिंजवडीमध्ये एका धावत्या मिनी बसने पेट घेतल्याची घटना घडली होती. या भयंकर दुर्घटनेत व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कामगारांचा होरपळून मृत्यू…
Read More » -

सुवर्णदुर्ग रोप वे ला महायुती सरकारचा हिरवा कंदील! मिहीर महाजन यांनी मानले महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे आभार!
दापोलीच्या पर्यटन क्षेत्रात मनाचा तुरा रोवणारा सुवर्णदुर्ग रोपवे व्हावा हे दापोलीतील पर्यटन प्रेमींचे आणि अभ्यासकांचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.…
Read More »