महाराष्ट्र
-

महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला, हवामान विभागाकडून कडक उन्हाचा इशारा
एप्रिल मध्ये संपूर्ण महाराष्ट्र भीषण उन्हाच्या झळांनी होरपळून निघत आहे. राज्याचा पारा अनेक ठिकाणी चाळीशीपार गेला असून विदर्भासह मराठवाडा आणि…
Read More » -

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क;लसीकरण मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १५ : जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला…
Read More » -

राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन
राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.…
Read More » -

मोठी बातमी! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ८ तासांत; रुग्णाला आता रुग्णालयातूनच करता येणार अर्ज
राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक जलद मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय…
Read More » -

९५ दिवसांत १४ मजली इमारत; ‘पीएमआरडीए’चा विक्रम!
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) चिखली येथील ‘सेक्टर १२’ गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत…
Read More » -

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
मुंबई १२:- *ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास…
Read More » -

सह्याद्री एक्सप्रेस मध्ये लुटमार, सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून प्रवाशांना लुटलं
कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्रीच्या सुमारास थरारक दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्टेशन परिसरात…
Read More » -

स्कूल बसची मनमानी मोडीत; बसचे भाडे आता परिवहन विभाग ठरवणार! शालेय वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासंदर्भातील सरकारची अधिसूचना जारी!
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने शालेय बस व वाहतूक व्यवस्थेबाबत कडक आणि सर्वसमावेशक नियमावली जाहीर…
Read More » -

विमानाचे इंजिन हवेतच बंद पडले. पॅन-पॅन कॉलनंतर लँडिंग. बंगळुरूला जाणारे विमान मुंबईतच उतरवले!
मुंबई : उड्डाण केल्यानंतर इंजिन बंद पडल्याने एअर इंडियाच्या मुंबईहून बंगळूरूला जाणाऱ्या विमानाने इमर्जन्सी ‘पॅन-पॅन’ कॉल दिला. त्यानंतर तात्काळ विमान…
Read More » -

औषध कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, चुकीच्या औषध वापराने झालेली नुकसानभरपाई द्या
पुणे : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व कीटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान…
Read More »