महाराष्ट्र
-

एखाद्या दालनात जाऊन बसलं तर त्या दालनाचा तो माणूस होतो अशा पद्धतीचा आक्षेप घेणं हे योग्य केलं नाही’-जयंत पाटील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार नारायण राणे, शरद…
Read More » -

मुंबईसाठी १३ हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, २७ मैदानांमध्ये भूमिगत वाहनतळ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा!
: मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून १३ हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी लढा सुरूच राहणार!
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील.…
Read More » -

मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत मंत्री नितेश राणेंचे कौतुक
मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून उभारण्यात येत असलेल्या ‘मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी’मध्ये वॉटर मेट्रो हा…
Read More » -

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांची राज्यभरात आज ‘शाळा बंद’ आंदोलनाची हाक
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, गुरूवार दिनांक ९ जुलै २०२६ रोजी राज्यभरात ‘शाळा बंद’ आंदोलनाची हाक…
Read More » -

आषाढी वारीच्या उत्साहात मोठं विघ्न! वारकऱ्यांना मज्जाव, इंद्रायणी नदीकाठी नेमकं काय घडलंय?
2026 : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 341व्या पालखी सोहळ्यासाठी देहू नगरीत लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. सोहळ्याचा प्रचंड…
Read More » -

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ५० लाखांचा ‘रेट’ अनिल परब यांचा खळबळजनक आरोप!
महाराष्ट्र नगरपालिका कायद्यातील सुधारणा विधेयकावर बोलताना ॲड. अनिल परब यांनी जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले…
Read More » -

काशी-नागपूर एक्स्प्रेसमध्ये नागपूरच्या महिलांचा विनयभंग, ट्रेनमध्ये हैवानांचा धुमाकूळ; 72 प्रवाशांच्या डब्यात घुसला 400 जणांचा जमाव!
नागपूर : काशीहून नागपूरकडे परतणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रवासादरम्यान अत्यंत किळसवाणा आणि धक्कादायक अनुभव आल्याची संतापजनक घटना समोर…
Read More » -

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मुसळधार पावसामुळे भूस्खलन, लोणावळा-कर्जत घाट रेल्वे सेवा विस्कळीत!
: सह्याद्री खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाकूरवाडी आणि मंकी हिल दरम्यान मोठा भूस्खलन झाला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्ग विस्कळीत झाला…
Read More » -

अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”
काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी…
Read More »