-
स्थानिक बातम्या

एकादशी कीर्तन सेवा उपक्रमाचा वर्षपूर्ती सोहळा
स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ, पावस रत्नागिरी व रत्नागिरी कीर्तनकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेले एक वर्ष प्रत्येक एकादशीला एकादशी कीर्तन…
Read More » -
स्थानिक बातम्या

ईटीएस मोजणी मोहिमेत माहिती उघड, रत्नागिरीतील ४७ खाणपट्ट्यांचे ऑडिट होणार
रत्नागिरी जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननात पारदर्शकता आणण्यासाठी आणि अनियमिततेवर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल प्रशासनाने राबविलेल्या ईटीएस मोजणी मोहिमेत महत्त्वाची माहिती समोर…
Read More » -
स्थानिक बातम्या

आता ’मत्स्यव्यवसाय’ खात्यातील बदल्या आयुक्त नव्हे तर मंत्री करणार
मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील मुंबईतील आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड कर्मचार्यांच्या बदल्यांच्या अधिकारात मोठे फेरबदल करण्यात आले…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर येथून गांजा वाहतूक प्रकरणी खेडमध्ये दोघांना अटक
संगमेश्वर येथून गांजा विक्रीसाठी येथे आलेल्या इरफान इद्रिस खान (१९, आंबेड खुर्द मुस्लिम मोहल्ला, संगमेश्वर) मोहम्मद साद माजिद शहा (१८,…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिवेली पाणी योजना अपहार; गुन्हे दाखल करण्याचे कोकण विभागीय आयुक्तांचे आदेश
चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत प्रत्यक्ष कामे न करताच सुमारे ३३ लाख रुपयांची देयके अदा करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर कोकण…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात पाच महिन्यात ’एफडीए’च्या १५१ धाडी
रत्नागिरी जिल्हयात मार्च महिन्यापासून तब्बल १५१ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यात अस्वच्छता बाळगणार्या अन्न आणि औषध प्रशासन ३२ जणांना तातडीने…
Read More » -
स्थानिक बातम्या

एका अवयवदानातून ८ जणांना मिळते जीवनदान; नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करावाजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे आवाहन; रत्नागिरीत ‘अवयवदान जनजागृती रॅली’ संपन्न
रत्नागिरी, दि. ६ )- अवयवदानामुळे गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळू शकते. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे तब्बल ८ लोकांना जीवनदान…
Read More » -
स्थानिक बातम्या

कवी राष्ट्रपाल सावंत यांच्या ’गतस्मृतीचा गजबज’ला ’रत्नसिंधू साहित्य सन्मान’ जाहीर
लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे उपाध्यक्ष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत यांनी लिहिलेल्या ’गतस्मृतीची गजबज’ या पुस्तकाला यंदाच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोयनेचे पाणी मुंबईला वळविण्याच्या प्रस्तावाने कोकणात चिंतेचे वातावरण, कोकणातील शेती व पिण्याच्या पाण्यावर परिणाम होणार
कोयना जलविद्युत प्रकमातून वाशिष्ठी नदीत सोडले जाणारे पाणी मुबईच्या पाणीपुरवठ्यासाठी वळविण्याच्या प्रस्तावाची चर्चा सुरू होताच कोकणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले…
Read More » -
स्थानिक बातम्या

भारतीय टपाल विभागातर्फे ‘ढाई आखर’ राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा; विद्यार्थ्यांसह नागरिकांना सहभागाचे आवाहन
रत्नागिरी, दि. ५ ) : भारतीय टपाल विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…
Read More »