ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या वाहनचालकांवर ट्रॅफिक पोलिसांनी केली कारवाई , मोहीम चालूच ठेवणार
आज रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकवाहने व दुचाकी घेऊन रस्त्यावर आले आहेत अशा विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांविरुद्ध ट्रॅफिक पोलिसांनी कडक…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील शेअर रिक्षा वाहतूकी बाबत गांभीर्याने विचार होणे जरुरीचे
काेराेनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने अनेक कडक उपाय योजना सुरू केले आहेत रेल्वे खासगी बस आधी सार्वजनिक वाहतूक करणाऱया यंत्रणा शासनाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रत्येकाने स्वत: व स्वता:च्या कुटुंबासाठी कलम १४४ ची अंमलबजावणी करा
– लक्ष्मीनारायण मिश्राराज्यासह रत्नागिरी जिल्हयात करोना संसर्ग टाळण्यासाठी कलम १४४ लागू झाले आहे. आता प्रत्येकाने स्वत: व स्वत:च्या कुटुंबासाठी प्रशासनाला सहकार्य करून…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले असून…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. आता महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ८९ रुग्ण झाले आहेत. तर देशात कोरोनाच्या रुग्णांची…
Read More » -
स्थानिक बातम्या

जमाव केल्याबद्दल
मिरकरवाडयात पोलिसांची मोठी कारवाईअप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सुमारे १५ जणांना जमावबंदी असताना देखिल जमाव केला व कायद्याचे उलघंन केले…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहन जोरदार साथ,घंटानाद बरोबर लोकांनी वाजविले फटाके व ढोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते त्याला रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी जोरदार प्रतिसाद दिला.सकाळपासून सगळे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू
मा मुख्यमंत्री यांच्या “लाईव्ह” प्रसारणातील महत्वाचे मुद्दे आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

देशभरातील रेल्वेची प्रवासी वाहतूक ३१ तारखेपर्यंत बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रेल्वेसेवा आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.प्रवासी रेल्वे सेवा ही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा…
Read More » -
फोटो न्यूज
