ratnagirinews
-
राष्ट्रीय बातम्या

बंडखोर आमदारांनी समोरा समोर यावं, मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भावनिक साद
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी भावनिक संवाद साधला.मी कुणाला भेटत नाही…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापुरात स्थलांतराच्या नोटिसा मिळाल्या, पण भूखंड मिळेनात
राजापूर : पावसाळ्यात राजापूर शहरात भरणार्या पुराचा धोका लक्षात घेता तहसील प्रशासनाने पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र,…
Read More » -
स्थानिक बातम्या

मंडणगडमध्ये महाराष्ट्र बँकेची शाखाच नाही अन् खाते खोलण्याचा तगादा; मुख्याध्यापकांना जावे लागतेय खेड, दापोलीत
मंडणगड : बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची मंडणगड तालुक्यात कोठेही शाखा नसताना सर्व शाळांना बँकेत खाते अनिवार्य असण्याची सक्ती करण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

सावधान! मुंबई-गोवा महामार्ग चिखलमय झाल्याने अपघात
चिपळूण : ऐन पावसाळ्यात रस्त्यावर मातीचा भराव टाकल्यामुळे चिपळूण शहरातील शिवाजीनगर ते डीबीजे महाविद्यालयापर्यंतचा मार्ग चिखलमय झाला आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण…
Read More » -
स्थानिक बातम्या

श्री क्षेत्र टेरव येथे श्री भवानी मातेचा गोंधळ उत्साहात
चिपळूण : श्री क्षेत्र टेरव येथे श्री भवानी मातेचा गोंधळ नुकताच रूढी परंपरेनुसार रविवारी (दि. 19) उत्साहात झाला. भवानी माता…
Read More » -
स्थानिक बातम्या

अर्जुना पुलाखालील भराव ठरतोय धोकादायक
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर पुलाचे बांधकाम करताना नदीपात्राच्या मध्यभागामध्ये ठेकेदार कंपनीकडून टाकण्यात आलेला भराव काढण्यात आला आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

ट्रव्हल्स कंपनीच्या सेमिनारमध्ये आमिष दाखवत प्रौढाची फसवणूक
रत्नागिरी : ट्रॅव्हल कंपनीच्या सेमिनारमध्ये देश-विदेशात फिरण्याचे आमिष दाखवून प्रौढाची 1 लाख रुपये उकळून फसवणूक केली. या प्रकरणी 10 ते…
Read More » -
स्थानिक बातम्या

टेटवली येथून किरकोळ वादातून महिला बेपत्ता
दापोली : तालुक्यातील टेटवली येथून एक तीस वर्षीय महिला घरातील किरकोळ वादातून कोणालाही न सांगता निघून गेली. याबाबत दापोली पोलिस…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर आगारात तब्बल 23 एसटी बस टायरअभावी उभ्याच
राजापूर : प्रथम कोरोनाचे संकट आणि त्यानंतर एसटीचा संप यातून कुठे एसटी सेवा पूर्वपदावर येत असताना टायरच्या तुटवड्यामुळे राजापूर आगारात…
Read More » -
लेख

आला पावसाळा : दक्षता पाळा- वीज अपघात टाळा : नागरिकांना महावितरणचे आवाहन
रत्नागिरी : पावसाळ्याच्या दिवसात विजेमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने जीवित व वित्त सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे…
Read More »