konkantoday
-
स्थानिक बातम्या

खिदमत फाउंडेशन, साखरी नाटे आयोजित रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे गावातील खिदमत फाउंडेशन नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्यावर व संपूर्ण देशावर कोरोनाचे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यातील ८ प्रमुख व २८ जिल्हा मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद
कोल्हापूर जिल्ह्यातील ८ प्रमुख व २८ जिल्हा मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे. याचबरोबर १११ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. संततधार…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोल्हापुराहून रत्नागिरीकडे जाणारी कर्नाटकची बस पाण्यात अडकली , आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी केली २५ जणांची सुटका
मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर जिल्ह्याला बसला आहे पन्हाळा रोड खचला आहे. तसेच पाऊस वाढतच असल्याने आलेल्या पुरात कोल्हापुराहून रत्नागिरीकडे जाणारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण मध्ये अडकलेली तुतारी एक्सप्रेस मुंबई कडे रवाना…. प्रवाश्यानी मानले कोकण रेल्वे चे आभार
कोकण रेल्वे च्या चिपळूण स्थानकात उभी असलेली तुतारी एक्सप्रेस आज सकाळी अखेर मुंबई कडे रवाना झाली.गुरुवार सकाळपासून ही ट्रेन या…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेड तालुक्यात मौजे पोसरे धामणन येथे दरड कोसळल्याने सात कुटुंबातील सतरा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
कालपासून जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असताना खेड तालुक्यातील मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे…
Read More » -
स्थानिक बातम्या

अडकलेल्या चिपळूणवासियांच्या मदतीसाठी एनडीआरएफची टीम रात्री उशीरा दाखल ,काही जणांची सुटका तर आज कामाला येणार वेग
गुरुवारी पहाटेपासून पुरात अडकलेले चिपळूण अजूनही पाण्यात अडकले असून सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमची चिपळूण वासीय दिवसभर…
Read More » -
स्थानिक बातम्या

चांदेराई परिसरात व बाजारपेठेत ३० तास पाणी कायम गाळ उपशाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड भागाला पुराचा मोठा फटका बसलेला असतानाच रत्नागिरी तालुक्यातीलचांदेराई परवा रात्री बाजारपेठेत आलेलं पाणी कालपर्यंत कायम होते…
Read More » -
स्थानिक बातम्या

कणकवली – कनेडी दरम्यानच्या मल्हार पुलाचा काही भाग कोसळला
सिंधुदुर्गनगरी दि. 22 (जि.मा.का.) – जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली – कनेडी दरम्यानच्या मल्हार पुलाचा काही भाग कोसळला असल्याने…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोकणातील पूर परीस्थितीची माहिती घेतली
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र कोकणात पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिह्यातील चिपळूण आणि…
Read More »
