konkantoday
-
स्थानिक बातम्या

आज दिवसभरात 30 रुग्णांना डिस्चार्ज नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 06 – जिल्ह्यात आज प्राप्त झालेले 43 अहवाल निगेटिव्ह असून आज नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. दिवसभरात…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक येत्या १० जूनपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत अमलात येणार
पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. आवश्यक ती पाहणी, दुरुस्ती आणि जरुरीनुसार सुरक्षेसाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कोलाड (रायगड)…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार केले उदध्वस्त, कुटुंबातील सदस्यांना वाचविण्यासाठी तरूणाने केली पराकाष्ठा.
रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने दापोली, दाभोळ परिसरातील हर्णै, पाजपंढरी येथील अनेकांची घरे अक्षरशः उदध्वस्त केली. त्यामुळे अनेक कुटुंबियांचे संसार…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

मुंबईची ओळख असलेली बेस्ट पुन्हा धावण्यासाठी सज्ज
कोरोनाला हरविताना लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू का होईना अनलॉक केले जात आहे. मुंबईतदेखील बहुतांशी सेवा सुरू होत असतानाच मुंबईची…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

येत्या १० दिवसांत मुंबईतील रुग्णांची संख्या वाढेल,-मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी
राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन या धोरणातंर्गत शुक्रवारपासून दुकाने आणि इतर उद्योगधंदे पुन्हा सुरु करण्यात आले. त्यानुसार मुंबईही अनलॉक होईल.…
Read More » -
स्थानिक बातम्या

अजित यशवंतराव यांनी ८०० विद्यार्थ्यांना दिली मोफत ई पुस्तके
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील अन्य भागातील १० वी व १२ वीत गेलेल्या ८००…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवरूख आंबव येथे वादामधून कोयतीचे वार करून एकाची हत्या
देवरूखजवळील आंबव गावात एकाची कोयतीचे वार करून हत्या झालाचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून हा प्रकार…
Read More » -
स्थानिक बातम्या

जमिन विकत घेतली म्हणून झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी एकमेकांविरोधात फिर्यादी दाखल
चिपळूण कामथे हरेकरवाडी येथील दोन वर्षापूर्वी विकत घेतलेल्या जमिनीला कंपाऊंड घालण्यास सुरूवात केली म्हणून सुरेश गंगाराम निर्मल याला गैरकायदा जमाव…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत याबाबतचा एक नवा कायदेशीर पेच
विद्यापीठ कायद्यानुसार राज्यपाल सर्व विद्यापीठांचे प्रमुख असून त्यांना शैक्षणिक निर्णय घेण्याचे सर्वाअधिकार आहेत.तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मुख्यमंत्री विद्यापीठांना परीक्षेसंदर्भात सूचना…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

केवळ दगाफटका झाल्यामुळे सत्तेपासून आम्हाला दूर राहावे लागले –भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा
महाराष्ट्रात आमचा पराभव झाला नाही तर केवळ दगाफटका झाल्यामुळे सत्तेपासून आम्हाला दूर राहावे लागले. अन्यथा देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
Read More »