konkan
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सोमवारी बंद
रत्नागिरी : शहरातील पंधरामाड, मुरुगवाडा, खडप मोहल्ला येथे टाकण्यात आलेली मुख्य जलवाहिनी जलशुद्धीकरण केंद्राच्या पाणीटाक्यांशी जोडायची आहे. या कामासाठी सोमवारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

आता कंपनी आणि केंद्र सरकार यानीच रिफायनरीची जागा निश्चित करायची आहे -उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे केंद्राकडे बोट
राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी होणार की नाही याबाबत आता चर्चा सुरू झाली असतानाचरिफायनरी कुठे स्थापन करायची याचा निर्णय केंद्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या अवैध अग्नी शस्त्रांची वाढलेली संख्या चिंताजनक
रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या अवैध अग्नी शस्त्रांची वाढलेली संख्या चिंताजनक असून यापुढे जिल्हा पोलिसांकडून अवैध शस्त्र बाळगणार्यांवर कडक कारवाईची मोहीम हाती…
Read More » -
स्थानिक बातम्या

काही जिल्हा परिषद सदस्य मुदत संपूनही शासकीय निवासस्थाने सोडेनात?
रत्नागिरी : जिल्हा परिषद सदस्यांची मुदत 20 मार्च रोजी संपल्यानंतर रत्नागिरी टीआरपी येथील निवासस्थानेही खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.…
Read More » -
स्थानिक बातम्या

काळबादेवीत धूपप्रतिबंधक बंधार्यासाठी साडेसात कोटी : ना. सामंत
रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी गावाला गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात तुफानी लाटांचा सामना करावा लागत आहे. या किनार्याची मोठी धूप होत…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाजावळीच्या आगीत घर, गोठा जळून खाक; कोतापूर येथील घटनेत दोन रेडे, एक बैल मृत्यूमुखी
राजापूर : शेतीत भाजावळीसाठी आग लावली आणि शेतकरी तेथून निघून गेला. आगीकडे दुर्लक्ष केले आणि आग फोफावत गेल्याने या आगीत…
Read More » -
स्थानिक बातम्या

बावनदी पात्रातून घरी जाण्याचा शॉर्टकट बेतला जीवावर; परचुरी येथे बुडून प्रौढाचा मृत्यू
संगमेश्वर : तालुक्यातील परचुरी बावनदी पात्रात शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एकजण बुडाल्याची घटना घडली होती. बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शनिवारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दररोज पाच तास बंद ठेवणार : ना. उदय सामंत यांची माहिती
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटाचे रुंदीकरण करण्यासाठी वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

पुढील वर्षापासून बाबासाहेबांची जयंती भव्य दिव्य साजरी करणार-उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची मुळगावी घोषणा
रत्नागिरी,दि.14- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मुळगावी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने साजरी केली जाणारी जयंत्ती आगामी काळात राज्यशासनाच्या माध्यमातून भव्य…
Read More » -
स्थानिक बातम्या

मारुती आळी येथे हनुमान जयंतीनिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम
रत्नागिरी शहरातील मारुती आळी येथे हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी…
Read More »