राष्ट्रीय बातम्या
-

राज्यसरकार आग्रह धरत नाही तुम्ही का धरता? असं म्हणत राज्यपालांनी गुगली टाकली
स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…
Read More » -

एसटी महामंडळानेही राज्यात इलेक्ट्रिक बसगाड्या चालवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली
राज्य शासनाने ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण’ राबवण्यास मान्यता दिल्यानंतर एसटी महामंडळानेही राज्यात इलेक्ट्रिक बसगाड्या चालवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. राज्यात…
Read More » -

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीसाठी रणशिंग फुंकले
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीसाठी रणशिंग फुंकले आहे. पडळकर यांनी येत्या २० ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी…
Read More » -

करोनाविषयीचे नियम पाळण्याचं आवाहन, जर परिस्थिती बिघडली, तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करावा लागू शकतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभर ध्वजारोहण केलं जात आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी…
Read More » -

पुढील २५ वर्षे होणारा प्रवास भारताच्या सृजनाचा अमृत कालखंड- पंतप्रधान नरेंद्र मोदी
देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल…
Read More » -

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्धचा गुन्हा नागपूर खंडपीठाने रद्द केला
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यातील आरोपी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्धचा गुन्हा मुंबई उच्च…
Read More » -

राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदारांना लोकप्रतिनिधी कडून धमक्या,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचा गंभीर…
Read More » १४ ऑगस्ट फाळणी स्मृती दिवस’ पाळला जाणार -पंतप्रधान नरेंद्र मोदी
ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळण्याच्या एक दिवस आधी १४ ऑगस्ट १९४७ रोजी देशाची फाळणी झाली होती. फाळणीची पीडा कधीही विसरली जाऊ शकत…
Read More »-

दोन डोस घेऊनही सहा महिन्यांनंतरही शरीरातील अँडीबॉडी कमी होताहेत. त्यामुळे तिसरा बुस्टर डोस घ्यावाच लागेल -सायरस पुनावाला
दोन डोस घेऊनही सहा महिन्यांनंतरही शरीरातील अँडीबॉडी कमी होताहेत. त्यामुळे तिसरा बुस्टर डोस घ्यावाच लागेल. मी तिसरा बुस्टर डोस घेतला…
Read More » -

दहा फवारणी कर्मचार्यांचा १५ ऑगस्टला कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राज्य सरकारने २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेला आरोग्य भरतीचा निकाल जवळ जवळ चार महिन्यानंतर जाहीर कला आहे. या निकालामध्ये रत्नागिरी…
Read More »