स्थानिक बातम्या
-

जवळच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्यानंतरगुहागरचे आमदार भास्कर शेठ जाधव यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल…!!
सस्नेह जय महाराष्ट्र !! ’भास्कररावांवर आमचा राग नाही, मतदारसंघाचा व आमच्या भागाचा विकास हा भास्करराव यांनीच केला, कोट्यवधीचा निधी हा…
Read More » -

एसटी कर्मचार्यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन, प्रवाशाच्या उपचारासाठी बस थेट रुग्णालयात
बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रवाशांची सेवा करण्याचा वसा राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. तसे कामकाज ही सुरू आहे.…
Read More » -

अभिव्यक्तीच्या नावाखाली देशविरोध मान्य नाही! पुणे शिक्षिकेविरोधातील एफआयआर कायम!!
मुंबई : ‘आपल्या राज्यघटनेने नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला असला, तरी त्याचा अर्थ असा नव्हे की, देशाचे सार्वभौमत्व व अखंडता…
Read More » -

वाटद एमआयडीसी प्रकल्पाला रत्नागिरी क्रेडाईचा पाठिंबा, पालकमंत्र्यांची भेट घेवून केला पाठिंबा जाहीर
रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद येथे प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रकल्पाला पाठिंबा दर्शवण्यासाठी क्रेडाई रत्नागिरीच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांना…
Read More » -

रत्नदुर्ग किल्ल्यावरून आत्महत्या केलेल्या ’त्या’ तरुणीचा महिना उलटूनही शोध लागेना
रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा एक महिना उलटूनही अद्याप शोध लागला नाही. सुखप्रित धालिवाल (२५, रा.…
Read More » -

रत्नागिरीतील ज्येष्ठ लेखिका, समाजसेविका सुलभाताई धामापूरकर यांचे निधन.
रत्नागिरीतील प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि यशोदा प्रकाशनच्या सर्वेसर्वा सुलभाताई रमाकांत धामापूरकर यांचे शुक्रवारी सायंकाळी वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकाराच्या…
Read More » -

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची चिपळूणात आत्महत्या
फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या बावीस वर्षाच्या तरुणांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकारचिपळूण शहरात घडला आहे शहराच्या वाणी आळी येथील एकता अपार्टमेंटमध्ये…
Read More » -

कोकणात बंदी काळात अवैध मासेमारी रोखण्यात यंत्रणांना अपयश,?
खांदेरी बोट दुर्घटनेमुळे, बंदी काळात अवैध मासेमारीचा प्रश्न चव्हाट्यावर_____* खांदेरी येथे झालेल्या बोट दुर्घटनेत तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला, या दुर्घटनेत…
Read More » -

शासनाकडूनआंबा बागायतदारांना नुकसानापोटी १५ लाख मंजूर
राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानापाेटी शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीला मान्यता दिली आहे. त्यानुसार एप्रिल,…
Read More » -

रत्नागिरी एसटी विभागाकडून गणेशोत्सवासाठी परतीच्या चाकरमान्यांसाठी 2,500 एसटी बसेसचे नियोजन
गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी कोकणात येत असतो. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून रत्नागिरी एसटी विभागाकडून परतीच्या प्रवासासाठी 2,500 एसटी…
Read More »