स्थानिक बातम्या
-

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेची कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे
चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे तर कार्याध्यक्षपदी धीरज…
Read More » -

उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
कोकणातील प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.आप्पा कदम हे…
Read More » -

राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला रात्री दीड वाजता दुकानांना भीषण आग,सात दुकाने जळून खाक लाखो रुपयाचे नुकसान
मच्छीमारीचे मोठे केंद्र असलेल्या राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला रात्री दीड वाजता दुकानांना भीषण आग लागली. बघता बघता या…
Read More » -

रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमधून रेल्वे प्रवाशाची लाखाची रोकड लांबवली.
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीतील प्रवाशाची १ लाख रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार समोर आला. ही घटना २६ जून रोजी…
Read More » -

शहर नेतृत्वाकडून विश्वासात घेतले जात नाही, शिंदे सेनेत नव्याने प्रवेश केलेल्यांची नाराजी.
ज्या विश्वासाने आम्ही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला तो विश्वास शहर नेतृत्वाकडून जपला जात नाही. कोणत्याही विषयात आम्हाला विश्वासात घेतले जात…
Read More » -

पती, सासूच्या जाचातून विवाहितेची आत्महत्या. पतीसह सासूवर गुन्हा दाखल.
चिपळूण तालुक्यातील खांदाट-मोरवणेफाटा खांदाट-येथे विवाहितेने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. पतीकडून होणारी मारहाण व…
Read More » -

हिंदी सक्तीला कोकण मराठी साहित्य परिषदेचाही विरोध
राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदी विषयाची सक्ती नसावी, अशी भूमिका निर्माण झाली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेने सुद्धा तिसर्या भाषेच्या…
Read More » -

चिपळूण तालुक्यातील मुरादपूर येथील त्रिमूर्ती गणेशचित्र शाळेतील गणेशमूर्ती निघाल्या गोवा, अंदमानला.
चिपळूण-मुरादपूर येथील त्रिमूर्ती गणेशचित्र शाळेतील शाडूच्या गणेशमूर्तीना यावर्षी राज्याबाहेर मागणी वाढली असून याचा श्रीगणेशा गोवा व अंदमान येथून झाला आहे.…
Read More » -

मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी परिसरात दोन अपघातात चार जखमी
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी आणि हातखंबा-झरेवाडी येथे दोन द वेगवेगळ्या झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. शनिवारी सकाळी ९.३०…
Read More » -

कार्यकर्त्यांनी घराघरात पक्षाचं कार्य पोहोचवून आणि शिवसेनेचं बळ वाढवलं पाहिजेना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न
आज माळनाका, रत्नागिरी येथे शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठकीला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
Read More »