स्थानिक बातम्या
-

अकरावी प्रवेशाच्या शेवटच्या फेरीची गुणवत्ता यादी उद्या
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्यात अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी राबवण्यात येत आहे. या फेरीची गुणवत्ता यादी उद्या (दि.…
Read More » -

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी, दि. २८ :- समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांचे मार्फत शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष…
Read More » -

आडीवरे वाडा पेठ येथे घडलेल्या एका गुन्ह्यात नाटे सागरी पोलिसांनी अवघ्या 48 तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडा पेठ येथे घडलेल्या एका गुन्ह्यात नाटे सागरी पोलिसांनी अवघ्या 48 तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र…
Read More » -

गुहागर मधील त्या शिक्षक व कुटुंबाचा संपर्क झाला, गोंदवलेकर मठात सापडले
गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणपती…
Read More » -

हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरेंचा रांगेत उभं राहून ‘कोकणकन्या’ने प्रवास
महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अनेक कलाकार प्रेक्षकांचे लाडके. हे कलाकार मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्याने सर्वांचे पाय अजून जमिनीवर आहेत. अशातच गणेशोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील…
Read More » -

गेल्या वर्षीच्या प्रवेशांचे जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ!
पुणे : राज्यात गेल्यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी), इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र…
Read More » -

मनोज जरांगेंची तोफ आझाद मैदानातच धडाडणार! परवानगी मिळाली, पण मुंबई पोलिसांनी दिला दम, नियम मोडले तर..
मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई हायकोर्टाच्या…
Read More » -

साखरपा-पाली मार्गावर गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई
रत्नागिरी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २८ लाख ४०…
Read More » -

वर्तक कुटुंबीयांनी साकारला शासकीय शालेय इमारतींची दुरुस्ती करण्याचे आवाहन करणारा देखावा…
रत्नागिरी : शहराजवळील उत्कर्ष नगर, वैभव सोसायटी, कुवारबाव येथील रहिवासी असलेले संजय जगन्नाथ वर्तक यांच्या घरी सलग १७ व्या वर्षी…
Read More » -

मालगुंड ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री. विलास राणे यांची बिनविरोध निवड
गावातील सर्वसामान्यांना अपेक्षित असणाऱ्या बाबींना प्राधान्य देऊन गावात शांतता व सौहार्दता जपण्यासाठी प्रयत्न करणार विलास राणे यांची ग्वाही मालगुंड :…
Read More »