स्थानिक बातम्या
-

एसटी महामंडळाकडून दिवाळी सुट्टीत गावी जाणार्या विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत
दिवाळी सुट्टीत गावच्या दिशेने जाणार्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या प्रवासामध्ये ५० टक्के सवलत देण्याचे एस.टी. महामंडळाने जाहीर केले आहे. याचा निश्चित फायदा…
Read More » -

वाटद -मिरवणे एमआयडीसीचा ठरावाचा निर्णय तत्काळ रद्द करा, मिरवणे ग्रामस्थांचे निवेदन
ग्रुप ग्रामपंचायत वाटद-मिरवणे येथे १२ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत चुकीच्या पद्धतीने आणि ग्रामस्थांना अंधारात ठेवून सह्या घेण्यात आल्या. त्यामुळे मंजूर…
Read More » -

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती१५ समर्पित बांबू क्लस्टर्स; नगदी पिकांसारखा पर्यावरणपूरक, शाश्वत उत्पन्न पर्याय
राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी…
Read More » -

जेलरोडच्या कंपाऊंडचे काम पूर्ण होवूनही उर्वरित वाळू व चिरे रस्त्यावरच, नगरपरिषदेचे दुर्लक्षरत्नागिरीतील दुचाकी वाहन चालकांचा प्रवास होतोय धोकादायक
गेले तीन चार महिने रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रत्नागिरी शहरवासिय व वाहनचालक हैराण झाले होते. मात्र आता उघाडी पडताच रत्नागिरी नगर परिषदेकडून…
Read More » -

शिवारात यंत्र, हाच संपन्न शेतीचा मुलमंत्र” शेतकऱ्यांनी कृषी समृध्दी योजनेचा लाभ घ्यावा:- पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी केले आवाहन
📍दि.१० ऑक्टोबर २०२५ कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी समृध्दी योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त…
Read More » -

सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जमीरभाई खलफे ‘भाकर मित्र पुरस्काराने’ सन्मानित
रत्नागिरी: (विशेष प्रतिनिधी) पत्रकारिता आणि समाजकारणाच्या दुहेरी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे रत्नागिरीचे उपक्रमशील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जमीरभाई खलफे यांना…
Read More » -

“खरं सांगायचं तर ….”खरच सांगायच तर इंडियन मेडीकल असोसिएशन, रत्नागिरीच्या डॉक्टर कलाकारांनी सादर केलेला एक सुंदर नाट्यप्रयोग…
ॲड. धनंजय जगन्नाथ भावे…9422052330 काल रविवारी इंडियन मेडीकल असोसिएशन, रत्नागिरीचे सदस्य डॉक्टर यांनी सादर केलेल्या “खर सांगायच तर” या रहस्यमय…
Read More » -

लांबलेल्या पावसामुळे रत्नागिरी हापूसचा हंगाम उशीरा सुरू होण्याची शक्यता
दापोली तालुक्यात चालू मान्सून हंगामात आतापर्यंत तब्बल ४४६३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबरपर्यंत पडणारा पाऊस भात पीक शेतकर्यांसाठी एकीकडे…
Read More » -

चिपळुणात जागोजागी अतिक्रमण, प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
चिपळूण शहरातील कानाकोपर्यात वाढलेले अतिक्रमण पाहता सध्या त्याचाच बाजार झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती उदभवली…
Read More » -

राजापूर बाजारपेठेतून दुचाकी चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी
राजापूर तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी रात्री शहरातल बाजारपेठेतून दुचाकी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दोन तरूणांना काही…
Read More »