स्थानिक बातम्या
-

वादळी वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीवर शेकडो मासेमारी बोटी अडकल्या, शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी!
वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे येथील करंजा आणि मोरा यासह अनेक बंदरातील मासेमारीसाठी रवाना झालेल्या शेकडो मासेमारी बोटी कोकण किनारपट्टीवरील…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यामुळे उद्या, १९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
रत्नागिरी – हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यामुळे उद्या, १९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना…
Read More » -

मंडणगड तालुक्यातील कादवण देवूळवाडी येथील जंगली प्राण्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्या मृत
मंडणगड तालुक्यातील कादवण देवूळवाडी येथील जंगली प्राण्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्या मृत पावल्याची घटना शनिवारी ( दि. 16 ) रोजी घडली.…
Read More » -

गौरी गणपतीच्या सणामध्ये गुहागरमधील अवजड वाहतूक बंद करून रस्त्यालगतची खोदाई तात्काळ थांबवावी…
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील कोकण एलएनजी कंपनीतून निर्यात होणाऱ्या गॅसची वाहतूक, गुहागरमधून इतर राज्यात जाणारा जांभा दगड, गुहागर तालुक्यातील तवसाळ…
Read More » -

सेंट थॉमस स्कूलच्या देवयानी पवार हिची राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड
रत्नागिरी : शिरपूर धुळे येथे झालेल्या सब ज्युनिअर मुलींच्या आंतरजिल्हा स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून सेंट थॉमस स्कूल मधील देवयानी पवार…
Read More » -

राज्यात धुवांधार पाऊस; जनजीवन विस्कळीत; मुंबईतही तुफान पाऊस; ठाण्यात दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर
मुंबई – राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुंबईत पुढील…
Read More » -

विजयदुर्ग बंदर रो रो सेवेसाठी सज्ज
विकासाच्या दूरदृष्टीने विचार करणाऱ्या ना.नितेश राणे यांनी माझगाव डॉक ते विजयदुर्ग बंदरापर्यंत रो-रो कार वाहतुक करणारी बोट सेवा सुरू करण्याचा…
Read More » -

सिंधुदुर्गात नांदगाव जवळ चायनीज आणायला गेलेल्या दोन युवकांची मोटरसायकल ट्रकवर आदळली, अपघातात दोघांचा मृत्यू
कणकवली येथील नांदगावहून हुंबरटला जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. बेळणे येथे रविवारी रात्री १०.३०…
Read More » -

आम्ही कोकणस्थ” कार्यालयाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या हस्ते उदघाटन
गुहागर तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र श्री गुरुदास मदन साळवी यांनी गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट हमीभाव देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या…
Read More » -

वीजवाहिनीकडे योग्य नियोजनाअभावी लक्ष दिले गेले नसल्याने संगमेश्वर तालुका २१ तास अंधारात
संगमेश्वर तालुक्यात रविवारी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा सलग २१ तास बंद होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि या…
Read More »