स्थानिक बातम्या
-

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर सुरक्षित प्रवासासाठी महामार्ग वाहतूक विभाग सज्ज
गणेशोत्सव कालावधीमध्ये कोकणात येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास न होता त्यांनी त्यांचा गणेशोत्सव सण साजरा करण्यासाठी आपापल्या घरी सुखरूप जावेत…
Read More » -

उक्षी रेल्वेस्टेशनला जोडणारा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
तालुक्यातील उक्षी रेल्वेस्टेशनला जोडणारा रस्ता गेली अनेक वर्षे डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. १९९५ ते २०२५ या कालावधीत विविध पक्षांची सरकार येऊनही…
Read More » -

वशिष्ठी नदी इशारा पातळीवर
वशिष्ठी नदीची पाणीपातळी ५.२८ मीटर वर पोहोचली असून ती इशारा पातळीवर आहे. कोळकेवाडी धरणाची पाणीपातळी १३३.७० मीटर असून गेल्या २४…
Read More » -

मुसळधार पावसात सुसाट थारची रिक्षाला धडक, कोकणात एकाच कुटुंबातील तिघांसह पाच जणांचा मृत्यू, चिमुरडाही कालवश
रत्नागिरी : मुसळधार पाऊस सुरु असतानाच चिपळूण कराड मार्गावर पिंपळी येथे ट्रक, रिक्षा आणि थार गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात…
Read More » -

राजापूर पुरमय ! शहराला पुराच्या पाण्याचा वेढा , जवाहर चौक पाण्याखाली !अणुस्कुरा घाटात दरड कोसळली , पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन , दरड हटवण्याचे काम युध्द पातळीवर !
राजापूर / प्रतिनिधी –गेले आठवडाभर संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासुनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला…
Read More » -

मुंबई गोवा महामार्गावर गुडघाभर पाणी!
अलिबाग : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला देखील बसला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक…
Read More » -

रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज मंगळवारी सकाळी दरड कोसळली, वाहतूक ठप्प
रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार,…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण कराड रोड वर भीषण अपघात , थार गाडीची रिक्षा व ट्रक ला धडक पाच जण ठार
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण कराड रोड वर वशिष्ठ डेअरी पिंपरी खुर्द जवळ काल रात्री तीन वाहनांच्यात भीषण अपघात झाला असून अपघातात…
Read More » -

नेत्रावतीचे एक्स्प्रेसचे राजापुरात जल्लोषात स्वागत
राजापूर येथील रेल्वे स्थानकात १५ ऑगस्टपासून नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला. या एक्स्प्रेसचे राजापूर रोड स्थानकात आगमन होताच जल्लोषात स्वागत…
Read More » -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रत्नागिरी पालिके विरोधात भिक मांगो आंदोलन
रत्नागिरी नगरपालिकेला आर्थिक चणचण असल्यामुळे पालिकेने कामगार कपात केली आहे, खड्ड्यांचा प्रश्न तसाच असून, ऐन सणासुदीच्या कालावधीतही पालिका प्रशासनाचा कारभार…
Read More »