स्थानिक बातम्या
-

गणेशोत्सव पूर्व तयारी आढावा बैठक ; वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्याप्रांत, तहसिलदार, पोलीस निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन नियोजन करावे– जिल्हाधिकारी
दि. 19 : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. संगमेश्वर आणि लांजा येथील…
Read More » -

जागतिक छायाचित्रण दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांच्या सहकारी संस्थेने आज जागतिक छायाचित्रण दिन विविध उपक्रमांनी साजरा केला. यानिमित्त छायाचित्रकारांसाठी मुख्यमंत्री…
Read More » -

समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी ४५ – ५० किमी; मत्स्यव्यवसाय विभागाकडून राज्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा!
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम असून समुद्र खवळलेला आहे. त्यातच…
Read More » -

अनारी येथे सतत पडत असलेल्या संततधारेने रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली…
अनारी (ता. चिपळूण) गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या संततधारेने अनारी गावातील हनुमानवाडी स्मशानभूमीजवळ असलेल्या अनारी रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली…
Read More » -

गुहागर मार्ग खड्डेमय रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा
गुहागर मार्ग अत्यंत निकृष्ट,दर्जाहीन बनला आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. गुहागर रामपूर तळ्यापर्यंत सिमेंट कॉंक्रीटचा बनविला, परंतु अनेक ठिकाणी…
Read More » -

जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्य मार्ग सुरळीतदख्खन, अणुस्कुरा घाटातील दरड हटवली…
रत्नागिरी, दि. 19 : राष्ट्रीय महामार्ग क्र.166, मौजे दख्खन गावी कोसळलेली दरड रवी इन्फ्रा कंपनीमार्फत जेसीबी, पोकलेनने तसेच अणुस्कुरा घाटातील…
Read More » -

ओम साई मित्र मंडळ गणेशोत्सवानिमित्ताने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : ओम साई मित्र मंडळ गणेशोत्सवानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ओम साई मित्र मंडळ हॉल, नाचणे (रत्नागिरी) येथे…
Read More » -

मनसे खेडतर्फे शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व राजवैभव प्रतिष्ठान, खेड आयोजित व बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट असोसिएशन रत्नागिरी यांच्या…
Read More » -

महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे रत्नागिरीकरांना जाहीर आवाहन !
मी, उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की रत्नागिरी व परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर…
Read More » -

जिल्ह्यात 2 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी, दि. 18 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 19 ऑगस्ट 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 2 सप्टेंबर 2025…
Read More »