महाराष्ट्र
-

महाराष्ट्रात पोस्टल मतमोजणी सुरू
एकूण जागा १०३ पोस्टल मतदार मोजणी महायुती ५४ जागांवर महाविकास आघाडी ४२ जागांवर व इतर ६ जागांवर आघाडीवरभाजपा-३३ शिंदे सेना-९…
Read More » -

महाराष्ट्रात पोस्टल मतमोजणी सुरू
एकूण जागा ७१ पोस्टल मतदार मोजणी महायुती ३९ जागांवर महाविकास आघाडी २९ जागांवर व इतर ४ जागांवर आघाडीवरभाजपा-२६ शिंदे सेना-९…
Read More » -

दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडीने आमदारांसाठी आखला ‘हा’ खास प्लॅन!!
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार…
Read More » -

एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडल्यानंतर राज्यामध्ये वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला झटका देणार आणि कोणाला सत्तेत आणणार ? याची…
Read More » -

जिच्यातून ईव्हीएम नेले त्याच बसमध्ये विद्यार्थ्याला सापडली अशी गोष्ट; पाहाताच चालक, वाहकाला बसला मोठा धक्का!
विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान झालं, राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं आहे. उद्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार…
Read More » -

“आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी.”, संजय राऊतांचा गंभीर दावा; म्हणाले…!
राज्यात येत्या २४ तासांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीकडे राज्यासह देशाचं लक्ष असणार आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय…
Read More » -

बहिणींचा टक्का वाढला;
मुंबई : राज्यात १९९५ नंतर म्हणजेच मागील ३० वर्षांत प्रथमच ६५ टक्के मतदान झाले आहे. त्यात महिलांच्या मतांचे प्रमाण मोठे…
Read More » -

मालवण पुतळा दुर्घटनेतील ‘चेतन पाटील’ला जामीन!
मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या चेतन पाटील याला उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. न्या.…
Read More » -

निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जवळपास शांत झाली आहे. यंदा तीस वर्षांत पहिल्यांदा ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालंय. तर मतदानात्तोर चाचण्यांमध्ये…
Read More » -

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग;
इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यापुढे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असायलाच हवेत. लाइट गेली तर जनरेटरची सोय असायला…
Read More »