महाराष्ट्र
-

आम्ही संघटना सांभाळण्यास खंबीर आहोत, संघटना ठेकेदारीवर चालवायची नाही-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या बैठकीत सूर.
हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना संघटना सोडून ज्यांना जायचे आहे त्यांनी वाट न बघता सोडून जावे.आम्ही संघटना…
Read More » -

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भोस्ते घाटानजीक दोन कारची धडक.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भोस्ते घाटानजीक दोन कारची धडक झाली. या अपघातात कारमधून प्रवास करणारे चारजण जखमी झाले असून…
Read More » -

१ ते ४ हजार लोकसंख्या असलेल्या गावांत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा.
महाराष्ट्र हे देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे. उद्योग धंद्यापासून ते शेती, सेवा क्षेत्र व आरोग्य सुविधा यामध्ये राज्य…
Read More » -

ठाकरे शिवसेनेतर्फे होणार विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य : स्वर्गीय मीनाताई ठाकरे सन्मान पुरस्काराचे वितरण
रत्नागिरी :* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या महिलांना…
Read More » -

संजय कदम याने पक्षाशी दुसऱ्यांदा गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत कोणीही शिवसैनिक जाणार नाही-तालुका प्रमुख भिलारे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच…
Read More » -

प्रताप सरनाईकच एसटी महामंडळाचे अध्यक्ष; CM फडणवीसांना निर्णय फिरवला.
प्रताप सरनाईकच एसटी महामंडळाचे अध्यक्ष; CM फडणवीसांना निर्णय फिरवला,आताही असाच एक प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलाच एक…
Read More » -

देवेंद्र फडणवीसांनी एचएसआरपी नंबर प्लेटबाबत करण्यात येत असलेले दावे फेटाळून लावले.
एचएसआरपी नंबरप्लेटच्या किमती इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये राज्यपालांच्या…
Read More » -

मुंबईतीलसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मे महिन्यापर्यंत धावणार टॉय ट्रेन, व्हिस्टाडोम कोच
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या चार वर्षांपासून बंद असलेली टॉय ट्रेन सेवा मे २०२५ पर्यंत पुन्हा सुरू होणार आहे. यंदा…
Read More » -

पूर्वी रत्नागिरीत राहत असलेल्या चिमुरडीचा गोव्यात जादूटोण्यासाठी नरबळी?
पूर्वी रत्नागिरीत राहत असलेल्या चिमुरडीचा गोव्यात जादूटोण्यासाठी नरबळी दिल्याचा प्रकार गोव्यात घडला आहेबेपत्ता 5 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह घराच्या बाजूलाच गाडलेल्या…
Read More » -

कोकणातील नद्या गाळमुक्त होण्यासाठी विशेष पॅकेज द्या-आ.नीलेश राणे.
कोकणातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने पुढाकार घेऊन भरीव निधीची तरतूद करावी. नद्या गाळमुक्त करण्यासाठी कोकणाला विशेष पॅकेज द्यावे. यासह कोकणच्या विविध…
Read More »