महाराष्ट्र
-

1 एप्रिलपासून वीजदर कमी होणार; युनिटमागे किती होणार फायदा? कसे राहणार दर? वाचा!
राज्यातील घरगुती, औद्योगित व वाणिज्यिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून विजदर कमी होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने…
Read More » -

पंतप्रधान मोदींची संघ स्मृती मंदिराला भेट, सरसंघचालकही सोबत!
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात आले.…
Read More » -

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागल येथील घरासमोर गुढी उभारली. मंत्री मुश्रीफ यांनी गुढीचे विधिवत पूजनही केले
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागल येथील घरासमोर गुढी उभारली. मंत्री मुश्रीफ यांनी गुढीचे विधिवत पूजनही केले. यावेळी…
Read More » -

गुलदार प्रकल्प निवती समुद्रातच करा; तारकर्ली, देवबाग, भोगवे ग्रामपंचायतींची पालकमंत्र्यांकडे मागणी!
मालवण: महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड MMB ने MTDC ला पाठवलेल्या पत्रानुसार युद्धनौका गुलदार जहाज बुडवण्याचे ठिकाण निवती रॉकऐवजी कुणकेश्वर (देवगड तालुका)…
Read More » -

चिपळूण, खेड, संगमेश्वर तालुक्यांतील काही गावांमधून पाण्यासाठी टँकरची मागणी सुरू.
वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्राेत आटू लागले असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पाेहाेचू लागली आहे. रत्नागिरी तालुक्यातील साेमेश्वर गावात पाणीटंचाई तीव्र झाली…
Read More » -

टप्प्याटप्याने एआयचा वापर सर्वच क्षेत्रात करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार.
महाराष्ट्रात एआय’चा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांना एआयचे ज्ञान मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील असून टप्प्याटप्याने एआयचा वापर सर्वच…
Read More » -

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – जिल्ह्यातील पहिली रेल्वे जाणार 26 एप्रिलला आयोध्येकडे पालकमंत्री, महसूल राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी देणार उपस्थित राहून यात्रेसाठी शुभेच्छा.
रत्नागिरी, : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ 800 नागरिकांना मिळाला असून, 26 एप्रिल रोजी ही रेल्वे प्रभू…
Read More » -

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय!
मोठी बातमी समोर येत आहे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.…
Read More » -

राज्यात ‘अवकाळी’चे संकट ! हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी!
मुंबई : राज्यात ऊन तापत असताना बेमोसमी पावसाचे संकट आहे. राज्यात वादळी वा-यासह मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्यामुळे शेतक-यांसमोर संकट निर्माण…
Read More » -

पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस.
आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा…
Read More »