महाराष्ट्र
-

वर्षभरात पापलेट माशांच्या घटत्या संख्येची आकडेवारी चिंताजनक.
महाराष्ट्र शासनाने राज्य माशाचा दर्जा दिलेल्या पापलेट माशाच्या लहान पिल्लांची कत्तल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा राज्य मासा पालघर जिल्ह्यात संकटात…
Read More » -

मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया-शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील.
कॉमेडियन कुणाल कामराच्या एका गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. या गाण्याच्या माध्यमातून त्याने नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More » -

मुंबई-अहमदाबाद मार्गावर रॉकेल सदृश्य कच्च्या तेलाचा टँकर उलटला! टँकर चालकाचा मृत्यू, टँकर कोसळताना पहा व्हिडिओ.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर मस्तान नाका उड्डाण पुलावरून ३० हजार लिटर क्षमतेचा केरोसीन सदृश्य कच्च्या रसायनाचा भरलेला टँकर रविवारी…
Read More » -

चैत्र पाडव्याला मुंबईतील शिवाजीपार्क येथे आयोजित मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला मराठी म्हणून एकत्र येण्याची साद घातली.
हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच चैत्र पाडव्याला मुंबईतील शिवाजीपार्क येथे आयोजित मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला मराठी म्हणून एकत्र येण्याची…
Read More » -

रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला.
देशातील सर्वात उंच पूल, लांबलचक बोगदे, अद्ययावत रेल्वे स्थानक बांधण्याचा अनुभव असूनही रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला…
Read More » -

मृतदेहासाठी वापरलेल्या बर्फाचे पाणी, लस्सी थंड करण्यासाठी वापर; कोल्हापुरातील घटना, लोकांनी दिला विक्रेत्याला चोप
नागरिकांना सध्या उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागतायत. त्यामुळे रस्त्यावरील थंड पेय घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे कोल्हापुरातमृतदेहासाठी वापरलेल्या बर्फाचे पाणी,…
Read More » -

महाडमधून कुख्यात नक्षलवादी जेरबंद !
महाड एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील नडगांव गावाच्या हद्दीतून एका कुख्यात नक्षलवाद्याला जेरबंद करण्यात आले आहे. बिहार पोलिसाचा स्पेशल टास्क फोर्सने महाड…
Read More » -

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी ढोलवादन केलं.
गुढीपाडव्याचा प्रचंड उत्साह आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून येतो आहे. नागपूर, ठाणे, गिरगाव, डोंबिवली, कल्याण या शहरांमध्ये शोभायात्रा आणि विविध प्रकारच्या…
Read More » -

भाताच्या रत्नागिरी-८ वाणाची चव महाराष्ट्रासह अन्य राज्यांना लागली.
कोकण कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या रत्नागिरीतील शिरगांव येथील भात संशोधन केंद्राने २०१९ साली रत्नागिरी-८ हे वाण विकसित केले. चवीला उत्तम, मध्यम…
Read More » -

राजापूर शहरवासियांना पाणी पुरवठा करू शकणार्या कोदवली धरणाचे काम अपूर्णच.
राजापूर शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा करता यावा व दरवर्षीची पाणीटंचाई समस्या दूर व्हावी, यासाठी शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणार्या कोदवली येथील सायबाच्या…
Read More »